Saturday, November 24, 2012

इंदू मिलसाठी रिडल्स सारख्या आंदोलनाची गरज



आंबेडकरी जनतेने बाबासाहेब आंबेडकराच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी चैत्यभूमीलगत असलेल्या  इंदू मिलच्या  जागेची  महाराष्ट्र व केंद्र सरकारकडे  मागणी करून बराच कालावधी झालेला आहे. या इंदू मिलच्या जागेसाठी प्रसंगी अनेक संघटना, पक्ष व व्यक्तींनी आंदोलनसुध्दा  केलेले आहेत. तरीही केंद्र व

Friday, November 23, 2012

आंबेडकरी विचारधारेचा राजकीय अन्वयार्थ



राजकीय सत्तेचा अभाव हा दलित व समग्र कष्टक-याची गुलामगिरी नष्ट करण्यातील मोठा अडथळा आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले होते. म्हणूनच दलितांच्या आर्थिकसामाजिक व सांस्कृतिक मुक्तीसाठी अंतिमत: राजकीय सत्ता हस्तगत करण्यास बाबासाहेब सांगतात. असे करतानाच ते आपल्या दलित बांधवांना समजाऊन सांगतात कीसांसदीय निवडणुकाना  आपल्या 

Monday, November 19, 2012

मदर बॉक्सर- मेरी कोम

एरवी काय किंमत असते तुमच्या संघर्षाला.? गरिबीतून बाहेर पडण्याचा, खेळून नाव कमावण्याचा, जिंकण्याचा जो संघर्ष मी केला तो या देशात अनेक जण करतात. मात्र नुसत्या संघर्षाला काही किंमत नसते. लोक सलाम ठोकतात ते तुमच्या यशाला. तुमच्या कर्तृत्वाला.!मुळात मारून, डोकी फोडून प्रश्न सुटत नाहीत, हे मला लंडन ऑलिंपिकनंतर कळून चुकलंय.! तुमच्याकडे पाहणार्‍या नजरा बदलण्याची शक्ती केवळ एकाच गोष्टीत असते - तुमचं यश. खणखणीत यश (Daily Lokmat19.11.12)

Saturday, November 17, 2012

महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गेला



बाळासाहेब एकदा एका सभेत दलित नेत्याविषयी म्हणाले होते की तुम्हाला काय भांडायचे असेल ते भांडा, चाटा, समाजाचे वाटोळे करा. नाहीतरी काय केल तुम्ही समाजासाठी?. बाबासाहेबांची भीमशक्ती वाया जात आहेच ना!. आंबेडकरी चळवळीची कालची व आजची राजकीय दुर्दर्शा व फाटाफूट बघितली तर बाळासाहेब जे म्हणाले त्यात खरेपणा होता हे कोणीही नाकारू शकणार नाही. एक आंबेडकरवादी व विश्लेषक म्हणून मला तर ते मुळातच नाकारता येणार नाही.

Tuesday, November 13, 2012

Was Lord Rama, a Bad Husband?.


Ram Jethmalani had on Thursday called Ram, the protagonist in the epic 'Ramayana', a bad husband. Jethmalani was attending the release of a book on man-woman relationship when he made the remark. Responding to a query, Jethmalani said that Ram was a bad husband as he sent his wife Sita to exile for no specific reason. "Ram was a bad husband. I don't

Saturday, November 10, 2012

दलितांचे प्रश्न अनुत्तरीतच


भारतात एकूण लोकसंख्येच्या १६.२ टक्के असलेल्या अनुसूचित जातीची संख्या १६.६६ कोटी इतकी आहे. जातीय अत्याचार व  दडपशाही हा त्यांचा मानवी हक्कावरील सर्वात मोठा हल्ला असून दलित मुख्यत: भूमिहीनता, पाणी पुरवठा, सार्वजनिक रस्ते, स्मशान भूमी आणि इतर सुविधांपासून वंचित आहेत.

आदिवासीच्या हक्कावरील सरकारी हल्ले

खरे तर आदिवासी हेच या देशाचे मूळनिवासी. खुल्या वातावरणात स्वच्छंदपने विहाराने हा त्यांचा जीवनमार्ग, जंगल हेच त्यांचे जीवन. जंगलच त्यांच्या उदनिरंवहनाचे साधन. जंगलेच त्यांचे देव. परंतु या जंगलाच्या मूळ मालकांनाच या देशातील उपरे आपला दबंगपणा दाखवून त्यांच्या मायभूमितून हाकलण्याचे षडयंत्र या देशातील सत्ताधारी करीत आहेत. कोणाच्याही भानगडीत न पडना-या, आपली

Friday, November 2, 2012

सत्ता मे कार्पोरेट जगत की दखलअदांजी


अब देश के राजपर्व (राजकीय सत्ता) मे कार्पोरेट जगत जैसे अंबानी, टाटा तथा बजाज इनकी दखलअंदाजी बढ गाई है। भारत का सर्वोच्च सदन याने राज्यसभा के सद्स्योमे उद्योगपतीयोकी भलमार है। हर पार्टी उद्योगपतियोको  उन्हें राज्यसभा और लोकसभामें भेजना चाहती है। उसके बदले में पार्टीयोंको भरपूर चंदा मिल जाता है। लेकिन इसका उलटा असर दिखना शुरू हुवा है। देश