Sunday, December 29, 2013

आम आदमी पार्टी व आंबेडकरी आंदोलन

अलीकडच्या काळात सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नांना स्पर्श करीत आंदोलन उभे करणा-या चळवळींना जनतेचा पाठिंबा प्राप्त होतो हे अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या जनलोकपाल आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. रामलीला मैदान व जंतर मंतर येथे जमलेला गर्दीचा उच्चांक हेच दर्शवितो. सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नावर राजकारण करणा-या पक्षाना जनता स्वीकार करते व त्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेमध्ये बसवू शकते हे

Saturday, December 14, 2013

हिंदू - हिंदुस्थान व हिंदुवादाचे मूळस्थान

“हिंदू” या शब्दाच्या उत्पत्ती बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून हिंदू शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतात, the word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas. याउलट तथाकथित ब्राम्हण नेते वी. दा. सावरकर  यांनी 

Saturday, November 23, 2013

बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार


बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान सुपुत्र होते. भारतीय नेत्यांतील त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे असून देशातील आज पर्यंतच्या कोणत्याही नेत्यामध्ये त्यांचीच अधिक चर्चा होते. समाजकारण, अर्थकारण, राजकारण व धर्मकारण ह्या क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पुढे जाताच येत नाही. खरे तर बाबासाहेब कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते. आणि विशिष्ट जातीचा कोणताही निकष आंबेडकरांना लागू होत नाही. त्यांचे अखिल भारतीय नेतेपद हे वादातीत आहे. जर देशात संख्येने अल्पसंख्य असलेल्या जातीचे मोहनदास गांधी व जवाहरलाल नेहरू हे देशाचे नेते म्हणून प्रस्थापित होतात त्याच न्यायाने संख्येने बहुसंख्य असलेल्या समाजाचे

Sunday, September 29, 2013

मा. कांशीराम व आजची आंबेडकरी चळवळ

इतिहासात कोरलेला चाणक्य कसा होता?, कुटनितीज्ञ की संधीसाधू?, त्याचा शिष्य म्हणविल्या गेलेला चंद्रगुप्त मौर्य चाणक्याचा वैदिक धर्म न स्वीकारता वा त्याला राजाश्रय न देता जैन धर्माचा पोशिंदा बनतो, सम्राट अशोक बौध्द धम्माचा स्वीकार करीत त्याला जागतिक महत्व प्राप्त करून देतो तर वज्जींच्या एकजुटते मध्ये अविश्वास निर्माण होताच त्यांचे राज्य लयास जाते. पुष्यमित्र शुंग सत्तेवर येताच वैदिक धर्म भरारी मारतो, चातुरवर्ण्य व्यवस्था लागू होत बहुजन गुलाम होतो, तो आजतागायत गुलामी अवस्थेतच जगतो आहे. गतकालीन इतिहास हा मागच्या चुका पुढे न करण्यासाठी

Tuesday, September 24, 2013

नवसाचे गणपती पावले कुणाला?(लेखक:संजय पवार)

((लेखक:संजय पवार, मासिक:कलमनामा)
नव्वदच्या दशकात हिंदुत्वाचा जो उन्माद संघ आणि संघप्रणित सर्व संघटना (यात भाजपही आला) देशभर पसरवला, त्याला महाराष्ट्रात शिवसेनेने खतपाणी घातलं. ‘मराठी’चा मुद्दा बाजूला सारून बाळासाहेबांनी भगवी वस्त्रं चढवली ती अखेरच्या श्वासानंतरही उतरवली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतभर त्यांची ओळख ‘हिंदुहृदयसम्राट’ अशीच राहिली. हिंदुच्या बाजूने जेव्हा संघासकट भाजप आणि त्यांची चिल्लीपिल्ली अडचणीच्या काळात ‘गोलमाल’ बोलत तेव्हा ‘हिंदुहृदयसम्राट’ कुठल्याही थराला जाऊन, कुठल्याही शब्दात परिणामांची पर्वा न करता बोलत आणि त्या बोलण्यावर ठाम राहत. तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर खटले भरले गेले पण निर्णयाप्रत आले नाही, काही खटले माघारीही घेतले गेले. यामागचं राजकीय इंगित, इतरांचे ‘लकवे’ शोधणार्या तंदुरुस्त लोकांनाच माहीत!

Monday, September 16, 2013

महानायक बिरसा मुंडा

बिरसा मुंडा केवल आदिवासियोके महानायक नहीं थे, वे तो महानायक थे मानवता के. उन्होंने आदिवासीयोमें पनपे अंधविश्वासो से मुक्ति दिलाई और उनमे आत्मविश्वास और स्वाभिमान कि ज्योत जलाई थी. आदिवासी आंदोलन के सूत्रधार बिरसा मुंडा को आदिवासी लोग भगवान मानते है.
बिरसा मुंडा ने देखा, इस देश के जमीनदार और साहुकारो ने अदिवासियोपर जुल्म किये. जमीनदार तो अदिवासियोसे उनके खेतों में काम करवा लेते और उसके बदले में बहुत कम अनाज देते थे जिसमे

Tuesday, September 3, 2013

हेमंत करकरे ते डॉ. दाभोलकर दहशतवाद्यांची ‘नेम’बाजी! (लेखक: संजय पवार { कलामनामा)



हेमंत करकरे महाराष्ट्र एटीएस प्रमुख.
२६/११च्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’.
डॉ. नरेंद्र दाभोलकर अज्ञात (हा लेख लिहिपर्यंत) मारेकर्यांकडून पुण्यात सकाळी ७ वाजता गोळ्या घालून खून.
करकरे आणि डॉ. दाभोलकर यांच्यात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे सनातन्यांकडून जिवंतपणी धमक्या, अवहेलना आणि धर्मद्रोही (हिंदू) राष्ट्रद्रोही आणि यापेक्षा शेलक्या विशेषणांनी निर्भत्सना आरती. आणि त्यांच्या मृत्युपश्चात जाहीर शोक आणि मतलबी उरबडवेपणा करण्यात आला.

Sunday, September 1, 2013

तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात


तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानची राजधानी असलेल्या काबुल शहरातील वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे. राजदचे सांसद श्री रघुवंशसिंग यांनी संसदेमध्ये शून्यकाल मधील प्रश्नोत्तरात तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात असून ते भारतात परत आणण्याची मागणी केली आहे.

Thursday, August 22, 2013

दाभोळकर साहेब तुमचे हे बलिदान व्यर्थ न जावो !


 एखाद्या चळवळीचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. चळवळीच्या संस्थापकाच्या मृत्युनंतरच त्या चळवळीच्या नेत्याचे महत्व समाजाला व शासनकर्त्यांना समजत असते. महात्मा ज्योतिबा फुलें, राजश्री शाहू महाराज, गाडगे महाराज, डाक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व वी.रा.शिंदे यासारख्या महापुरुषांच्या मृत्युनंतरच त्यांच्या उतुंग विचाराचे व कर्तुत्वाचे मोल समाजाला व शासनाला समजले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डाक्टर नरेंद्र

Friday, August 9, 2013

शरद जोशी: कसला योद्धा शेतकरी! हा तर शेतक-यांचा मारेकरी


शरद जोशी हे कावेबाज भटाच्या पिलावळीतील रंग बदलणा-या एका शामेलीयन सरड्याचे रूप. त्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा व  त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा अक्षरश: बाजार मांडत आपले राजकीय बस्तान मांडण्याचा डाव रचत राज्यसभेची खासदारकी बळकावली होती. बामणी काव्यातल्या या जळूने आपल्या पोटात जपून ठेवलेले जातीयवादी फुत्कार अखेर बाहेर काढत लोकसत्ता या ब्राम्हणी वृत्तपत्रात लेख लिहीत “आंबेडकरांनी

Tuesday, August 6, 2013

उत्तर प्रदेश में अभिव्यक्ति की स्वतंत्रता पर हमला

लेखक एवं चिंतक कंवल भारती को उत्तर प्रदेश सरकार ने फेसबुक पर एस डी एम् दुर्गाशक्ति नागपाल के मामले पर टिपण्णी करने के कारण गिरफ्तार किया। लेकिन कोर्ट ने उन्हें जमानत पर छोड़ दिया। उत्तर परदेश सरकार की यह कारवाई  अभिव्यक्ति के मौलिक अधिकारों पर किया गया हमला है. उत्तर प्रदेश सरकार के इस कारवाई की बुध्दिजिवियोने  निंदा करनी चाहिए।
फेसबुक पर कंवल भारती ने प्रतिक्रिया देकर जनभावना की बात कही थी। उन्होंने गलत कुछ नहीं लिखा था 

कंवल भारती ने फेसबुक पर लिखा था, 'आरक्षण और दुर्गाशक्ति नागपाल मुद्दों पर अखिलेश यादव की समाजवादी सरकार पूरी तरह फेल हो गयी है। अखिलेश, शिवपाल यादव, आज़म खां और मुलायम सिंह इन मुद्दों पर अपनी या अपनी सरकार की पीठ कितनी ही ठोक लें, लेकिन जो हकीकत ये देख नहीं पा रहे हैं। अपराधियों के हौसले बुलंद हैं और बेलगाम मंत्री इंसान से हैवान बन गये हैं। ये अपने पतन की पट कथा खुद लिख रहे हैं। सत्ता के मद में अंधे हो गये इन लोगों को समझाने का मतलब है भैस के आगे बीन बजाना।'

Saturday, July 27, 2013

वारकरी संप्रदायात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चंचुप्रवेश

दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीला वारकरी संप्रदायाचे लोक जात असतात. या वारकरी संप्रदायात  बहुजन समाजाच्या लोकांचा अधिक भरणा आहे. गरीब बहुजन समाज अनवाणी पायाने व जुनाट मळकट कपड्याने वारीच्या पाठीमागे चालत असतो. तो वारीत बेफामपणे नाचत असतो. त्यांच्या अंगात अध्यात्माचे भूत संचारलेले असते. वारीत नाचणारा हा वारकरी अडाणी, निष्पाप, भाबडा व अर्धशिक्षित असतो. सनातनवाद्याचा सांस्कृतिक कावा समजण्याची अक्कलदाढ वारक-यात जाणूनबुजून निर्माण होवू देण्यात आली नाही. बहुजन वारकरी  दारिद्र्याने पिचलेला, गरिबीने

Friday, July 26, 2013

वारीतील सनातनी वाटमारे

पांडुरंगाच्या प्रती असलेल्या अपार उत्साहाची उधळण करत विविध रिंगणं, परिक्रमा आटोपून देशभरातल्या दिंड्या, पालख्या येत्या १९ तारखेला पंढरपुरात विसावतील. महिना-दीड महिन्याचा पायी प्रवास करणारी पावलं परतीच्या प्रवासाला लागतील. यावर्षी पंढरीच्या दिशेने जाणार्या पावलांमध्ये ३० टक्के वाढ होणार असल्याचा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, दिवसेंदिवस वाढत जाणार्या या गर्दीत ज्यांचा जयघोष केला जातो त्या संतांना समजून घेणारा टक्का किती असेल याबद्दल शंका आहे.
शंका असल्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे, बोगस वारकरी. आता तुम्ही म्हणाल! बोगस वारकरी हा काय प्रकार आहे. हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर घडतोय. बहुजन देव, यात्रा, उत्सव यांना प्रथम नाकारायचे, बदनामी करायची तरीही

Wednesday, July 17, 2013

रामासामी पेरियार:दक्षिणेतील महात्मा फुले

 देशाच्या स्वातंत्र्य पूर्व राजकारणावर उत्तर भारतीय ब्राम्हण समाज, हिंदू महासभा, रा.स्व.संघ या गटाचे  अधिपत्य होते. ब्राम्हीण व जमीनदारांच्या दाता पक्षाचे नाव होते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस हे. एकूणच ब्राम्हणी व भांडवलवादी मानसिकतेच्या वृत्तीचा वावर या कांग्रेसी संघटनेत होता. अशा वातावरणात दक्षिण भारतात ( विशेषता: तामिळनाडू व केरळ) रामासामी पेरियार यांनी ब्राम्हणी मनोवृत्तीला आवाहन देण्याचे कार्य केले. आर्यप्रणित ब्राम्हणी वर्चस्व व ते टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारे कांग्रेसमधील कट्टर हिंदुवादी यांना उत्क्रांत  होवू न देण्याचे सारे श्रेय रामासामी पेरियार यांना जाते. द्रविडी समाज हा गणप्रधान समाज होता परंतु आर्याच्या वर्णाश्रम संस्कृतीने गणसंस्कृतीवर मात केली होती. परंतु खोलवर रुजलेल्या द्रविडीयन संस्कृतीला ब्राम्हणी वर्चस्व कधीही मान्य झाले नव्हते. त्यामुळे उत्तरेकडून आलेल्या आर्य संस्कृती विरुध्द द्रविडांनी दंड थोपटले.

Monday, July 15, 2013

कट्टर धर्मवाद्यापुढे सरकारने टेकले घुटने

अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा या महाराष्ट्रात आता होणे नाही हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसते आहे. कांग्रेस – राष्ट्रवादी सरकार व त्यांची विचारधारा ही भाजपा –शिवसेना या पक्षापेक्षा वेगळी नाही हे यातून सिध्द होते. या सरकारने कट्टर धर्मवाद्यापुढे सपशेल लोटांगण घातले आहे. कांग्रेस व राष्ट्रवादीने केवळ पुरोगामीपणाचा बुरखा घातला आहे परंतु अंतस्थ तेही पक्के धार्मिक कट्टरवादी आहेत हे आता धर्मनिरपेक्ष जनतेने ओळखले पाहिजे. कांग्रेस व राष्ट्रवादी सहीत भाजप-शिवसेना व राष्ट्रीय स्वंसेवक संघ यांना या देशातील गरीबांना अंधश्रद्धेच्या गर्तेत वर्षानुवर्षे गाडून ठेवायचे आहे. सामान्य जनतेला अंधश्रद्धेच्या गर्तेत ठेवल्याशिवाय यांचे वर्चस्व या देशावर व जनतेवर ठेवता येणार नाही हे ते जाणून आहेत म्हणून अंधश्रद्धा विरोधी बिलाला त्यांचे हुलकावण्या देणे चालू आहे.

Sunday, July 7, 2013

विश्व शांतीदूतावर भ्याड हल्ला



जगाला शांती, प्रेम व अहिंसा या त्रयत्रीचा संदेश देना-या तथागत बुद्धाच्या मर्मस्थळावर हल्ला करना-या दूषित वृत्तीचा निषेध शांतीदूताच्या चाहत्यांनी शांतपणे केला पाहिजे. हा हल्ला मुस्लिम आतंकवादी वा भारतातील जातीयवावाद्यांनी केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी यातून दोन बाबी सूचक वाटतात. म्यानमार मध्ये बुध्दिस्ट व रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेला तनाव व दंगल. अजूनपर्यंत कोणत्याही मुस्लिम संघटनेने या बाम्बस्फोटाची जबाबदारी घेतली नसल्याचे दिसते. म्यानमार मधील घटनेचा भारतातिल बौध्द व विहारांशी सबंध जोडणे हे सुध्दा अनाकलणीय आहे.  तर दुसरी बाब म्हणजे भारतातील भगव्या दहशहतवाद्यांनी घडवून आणलेले स्फोट. संघाने नरेंद्र मोदीना बीजेपीचा निवडणूक प्रमुख व संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निश्चित केल्यानंतर देशात जातीयवादी वातावरण निर्माण करण्याचे मनसुबे जातीयवाद्यांनी आखले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार भाजपापासून दूर झालेल्या नितीश कुमारांना अद्दल घडविण्यासाठी बोधगये मध्ये स्फोट घडविण्याचे षडयंत्र आखले असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. विनोद मिस्त्री या हिंदू संदिग्ध व्यक्तीस एन. आय. ए ने अटक केल्यामुळे भगव्या आंतकवादाची पुष्टी होत असून देशातील दलित मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान रचण्यात आल्याचे निष्पन्न होते. देशात 2014 साली होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी आर. एस. एस. चातकासारखी वाट पाहत आहे. आर. एस. एस. च्या पिलावळीने आखलेल्या योजनेचा हा एक भाग असू शकतो. एन. आय. ए. च्या चौकशीअंती सत्य बाहेर येईल. मात्र आंबेडकरवादी तसेच तथागताना मानणा-यांनी बुध्दाचा संदेश समोर ठेऊनच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. हिंसेचा त्याग करीत सर्व बौध्दानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येणे फार गरजेचे आहे. एकतेमध्येच शक्ती असते (Unity is the strength) हे तत्व समजने गरजेचे असून गटातटात विखुरलेल्या आंबेडकरवाद्यांनी व बौध्द संघटनांनी यातून बोध घ्यावा.
 

Friday, June 28, 2013

देव: काल्पनिक मिथ्यांचा बाजार


भारत हा मंदिराचा देश. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देवांची मंदिरेच मंदिरे उभारलेली आहेत. यातील काही मंदिरे अति गर्भश्रीमंत आहेत. त्यांचे रोजचे उत्पन्न हे कोटीच्या घरात असते. देवांना कोटीचे दान देना-याचे हात कधीच तपासून बघितले जात नाही. भ्रष्टाचार, लुटून व फसवणूक करून आणलेली ही कोटीची माया ह्या देवांना खूपच आवडलेली दिसते.  मंदिराच्या उत्पन्नाचा कोणताही हिस्सा हा गरीब व आर्थिक दुर्बलांच्या
सामाजिक व आर्थिक उथ्थांनासाठी नसतो तरीही एवढा अमाप पैसा कुठे जातो?. हे एक आठवे आश्चर्यच आहे. बहुजन समाज आपल्या आयुष्याचा अमुल्यं वेळ मंदिर भेटीसाठी खर्च करीत असतो. प्रत्येक हिंदूने आपल्या आयुष्यात चारधामाच्या यात्रा केल्याच पाहिजे असा

Monday, June 17, 2013

नक्षलवाद विरोधातील सलवा जुडूम व महेंद्र कर्मा यांचा सत्यापलाप


छत्तीसगढ मधील कनवलनार येथे नक्षलवाद्यांनी कांग्रेसच्या परिवर्तनयात्रेवर २५ मे २०१३ रोजी केलेल्या अंधाधुंद हल्ल्यात २७ कांग्रेस कार्यकर्त्यासोबत  सलवा जुडूमच्या महेंद्र कर्मा व राज्यकांग्रेस अध्यक्ष नंदकुमार पटेल याची हत्या करण्यात आली. त्यानंतर अचानक   महेंद्र कर्मा व सलवा जुडूम ही संघटना प्रकाशझोतात आली. तोपर्यंत त्यांची प्रसिध्दी केवळ छत्तीसगढ व तेथील आदिवासीपर्यंतच मर्यादित होती. महेंद्र कर्माच्या

Sunday, June 16, 2013

Two Reigns of Political Violence in Bastar

By Bernard D'Mello and Gautam Navlakha
The ambush on May 25 by Maoist guerrillas in the Darba Ghati valley (in the Sukma area of the Bastar region in southern Chhattisgarh), 345 kms south of the state capital of Raipur, of a convoy of provincial Congress Party leaders has shocked the Indian state apparatus.  The Z-plus and other categories of armed security personnel -- entitlements of the 'lords' of India's political establishment -- were no match for the guerrillas.  The main targets of the attack were Mahendra Karma, founder of the state-promoted, financed and armed private vigilante force, Salwa Judum (SJ), and Nand Kumar Patel, the chief of the Congress Party in the province and a former home minister of the state.

Tuesday, June 11, 2013

भगवतगीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव


हिंदू धर्मीय भगवतगीता या ग्रंथास पवित्र ग्रंथ मानतात. सामान्य जनासोबतच भारतीय संतावरसुध्दा  गीतेचा प्रभाव आढळतो. परंतु भारतातील अनेक विद्वान भगवतगीतेचा कार्यकाळ ठरविण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. भगवतगीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव असण्याला काही भारतीय विद्वान नकार देतात किंवा चर्चा करण्यास टाळतात. याचा अर्थ गीता ही बुध्दोत्तर काळाच्याही खूप नंतरची आहे हे सत्य बहुजन समाजाला कळू नये यासाठी गीतेच्या

Friday, May 31, 2013

तथागत गौतम बुध्दाचा स्त्रीविषयक दृष्टीकोन

सोलापूर येथे सप्टेंबर २०१२ मध्ये दुसरे राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात “हिंदू महिलांचे कर्मकांड की प्रगतीतील अडसर” या विषयावर झालेला परिसंवाद हा तात्विक वादविवादाने बराच रंगला होता. सदर परिसंवादात महिलांच्या अधिकार व हक्क या संदर्भात बोलताना सुनिता रेणके यांनी तथागत गौतम बुद्धाने सुध्दा महिलांना भिक्षु संघात घेण्यास विरोध करीत स्त्री-पुरुष समानता नाकारली असे म्हटले. जगातील एकमेव प्रथम पुरुष की ज्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा उदघोष केला ते पुरुष म्हणजे तथागत गौतम बुध्द हे होते.

Thursday, May 16, 2013

‘A dangerous strategy’ By Dr S. Ramadoss


PATTALI Makkal Katchi (PMK) founder Dr S. Ramadoss is trying to shore up the party’s sliding fortunes by forming a caste-based federation against Dalits, said Thol. Thirumavalavan, Lok Sabha member and leader of the Viduthalai Chiruthaigal Katchi (VCK). In 2012, the PMK formed a nine-member front of intermediate castes, called the “All Communities’ Federation”, following its defeats in the 2009 Lok Sabha elections and the 2011 Assembly elections in Tamil Nadu.

Hostilities between Dalits and Vanniyars erupt again in Tamil Nadu


A. ANUSUYA stood amid the charred remains of her hut at Kattayan Theru, a Dalit colony near Marakkanam town in Tamil Nadu, on May 2, grief writ large on her face. The 27-year-old woman’s wedding was to take place on May 27 at Kottakuppam near Puducherry, 32 km from her place, and invitation letters had been sent to relatives. Her mother had thoughtfully arranged a loan and bought ten sovereigns of jewellery for Anusuya when gold prices came down in April.

Monday, April 29, 2013

बुध्द का धर्म




बुध्द ने ऐसे धर्म को जन्म दिया, जिसमे इश्वर की कोई जगह नहीं है। जिसमे परमात्मा को कोई स्थान नहीं है। बुध्द ने संदेह से शुरू की यात्रा और शून्य पर पूर्ण की। संदेह और शून्य के बिच में बुध्द का सारा बोध है। संदेह को धर्म का आधार बनाया और शून्य को धर्म की उपलब्धि। बाकी सब धर्म विश्वास को आधार बनाते है और पूर्ण को उपलब्धि। बुध्द धर्म को समझने के लिए जिज्ञासा चाहिए।

Thursday, April 18, 2013

Capitalism Versus Caste (Article from Times of India)

A new order based on the market can sweep away centuries of caste discrimination
Chandra Bhan Prasad and Milind Kamble“Ho to tum Dilli se saheb, per soch badi chhoti hai” (You might be from Delhi, but you are narrowminded), jeers Prashant Patil. Aged 28, Prashant is upset about being asked what makes a Patil woman work on dalit farmland. “Caste ka chashma utar kar dunia dekho” (See the world without the blinkers of caste), he counsels. 

Tuesday, April 9, 2013

संशयाच्या भोव-यात हरी नरके


लक्ष्मण माने यांनी आपणास काही लोकांनी कट करून फसविले असा आरोप करीत कटात सहभागी असलेल्या काही जणांची नावे त्यांनी घेतली. त्यात हरी नरके या नावाचा अंतर्भाव आहे. हरी नरके हे परिवर्तनवाद्याच्या विचारपीठावर नेहमी उच्चारले जाणारे नाव. याच परीवर्तनवाद्यांनी देशाच्या बाहेरही सन्मान दिला. फुले आंबेडकरांचा विचार सांगणारा एक विचारवंत. परंतु मागील दोन वर्षापासून हरी नरकेनी आपली छावणी बदलल्याचा आरोप होत असल्याचे ऐकायला

Saturday, April 6, 2013

लक्ष्मण माने व उत्साही विरोधकांचा अत्यानंद

  
लक्ष्मण माने हे भटक्या विमुक्ताचे नेते म्हणून नव्हे तर उपरा या त्यांच्या आत्मकथनाने अधिक  लोकप्रिय आहेत. फुले आंबेडकर विचारधारेचा कट्टर समर्थक व  फर्डा वक्ता अशी त्यांची ओळख आहे. लक्ष्मण मानेला आपण कधीही प्रत्यक्षात भेटलो नाही वा त्यांना समोरासमोर कधी बघितले नाही तरी लक्ष्मण मानेच एक नात मनाच्या कप्प्यात कोरलेले आहे. हे नात फुले-आंबेडकरी विचाराच आहे. पुरोगामी विचाराच्या व्यक्तीना उपराकार लक्ष्मण माने यांच्या बाबत आपुलकी निर्माण होणे ही स्वाभाविक बाब आहे. जरी ते राजकीय दृष्ट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसशी जवळीक

Monday, March 25, 2013

बाबासाहेब आंबेडकर व म.गांधी: वाद प्रतिवाद


डाक्टर बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेल्या ऐतिहासिक ग्रंथांपैकी अनिहीलेशन  ऑफ कास्ट(जाती निर्मुलन),  मुक्ति कोन पथे व कास्टस इन इंडिया हे गाजलेले प्रबंध होत. वरील तीनही प्रबंध म्हणजे वादविवादपटूता, तर्कसंगत युक्तिवाद, ज्ञान, पांडित्य व संभाव्य बौद्धिक हल्ल्याची आकलन शक्ती व त्याच ताकदीने दिलेले प्रतिउत्तर यांचा मिलाप असलेले अप्रतिम ग्रंथ होत. जागतिक दर्जाचे हे ग्रंथ बहुजन समाजातील बुद्धिवाद्यांनी अभ्यासले की नाही हे माहीत नाही परंतु जो अभ्यासेल तो पेटून उठल्याशिवाय राहणार हे मात्र निसंदिग्धपणे सांगता येते. हे तीनही प्रबंध क्रांती घडवू शकणा-या ज्वाला ठरू शकतात.

Wednesday, March 13, 2013

जातींनिर्मूलनातील मा. कांशीरामजींचे योगदान



मान्यवर कांशीरामजीचे जीवनकार्याची तटस्थपणे समीक्षा केल्यास मै अकेला ही चला था जानिबे मंजील, मगर लोक जुडते गये और कारवाँ बनता गया” ह्या काव्यपंक्तीच्या लहरी आपोआपच मनाच्या कोप-यातून डोकावून जातात. कर्मचा-यांचे सामाजिक संघठन “बामसेफ” ची निर्मिती, राजकीय संघर्ष करण्यासाठी  डी.एस.फोर ची स्थापना आणि निवडणुकाद्वारे राजकारणाच्या मैदानात उतरन्यासाठी बहुजन समाज पार्टीची निर्मिती व त्यानंतर देशात बहुजन समाजाचा निर्माण झालेला

Thursday, February 14, 2013

दीक्षाभूमी: आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान


महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दीक्षाभूमीनावाचे पवित्र स्थान असून ते जागतिक बौद्धांचे आशास्थान बनले आहे. दीक्षाभूमीची तुलना मुसलमानाची हज व ख्रिश्चनाच्या पवित्र जेरुसलेम व वॅटीकन सिटीशी होऊ लागली आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या धर्माच्या श्रद्धास्थानासारखे महत्व दिक्षाभूमिला प्राप्त झाले आहे. असे असले तरी दीक्षाभूमी केवळ

Friday, February 8, 2013

जाती आधारित आरक्षण व प्रकाश आंबेडकरांचा उतावीळपणा


सध्या वर्तमानपत्रे व विविध वृत्तवाहीन्यावर प्रकाश आंबेडकर हे मुलाखती देत सुटले आहेत. आंबेडकरी चळवळीच तत्वज्ञान व फुले-आंबेडकरी चळवळीची आगामी दिशा तसेच आंबेडकरवादी राजकीय चळवळ कशी मजबूत करता येईल याचे भाष्य मुलाखतीच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेसमोर यायला हवे होते. महाराष्ट्रात

Tuesday, January 29, 2013

आशीष नंदी का बयान पिछडों के बारेमे सवर्णो के गंदी सोच का एक उदाहरण है।



जयपुर साहित्य सम्मेलन में लेखक आशीष नंदी अपने अंदर की बात बाहर निकालते हुए कहा था कि इस देश मे भ्रष्टाचार के लिए पिछड़े और दलित (अनुसूचित जाति और जनजाति के लोग) जिम्मेदार हैं। मंच पर ही मौजूद एक और जातिवादी साहित्यकार ने आशीष नंदी के इस वक्तव्य का ताली बजाकर सहमति और खुशी जाहीर की। तबतक मौके पर उपस्थित कुछ लोगों ने आशीष नंदी के इस बयान का कड़ा विरोध जताना शुरू कर दिया था। नंदी के इस बयान से पता चलता है कि देश का खुद को बुध्दीवादी  समझनेवाला मनुवादी वर्ग देश के कुल

Monday, January 14, 2013

दलित-बहुजनांना अडकवलेय रोजी-रोटीतच! - डॉ. ऊर्मिला पवार

दलित-बहुजन समाजाला रोजी- रोटीमध्ये व्यवस्थेने अडकवून ठेवले आहे. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठीच त्याला सर्व ताकद पणाला लावावी लागते आणि उरलेल्या ताकदीने तो स्वत:ला घडवू पाहतो. स्वत:ला घडविताना तो कुठेतरी व्यक्त होऊ पाहतो, आपलं अस्तित्व निर्माण करू पाहतो. पण प्रत्येक ठिकाणी त्याला कमी लेखले जाऊन नाकारण्यात येतेय. ही स्थिती बदलण्यासाठी आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ११ व्या

Saturday, January 12, 2013

When Periyar met Vinoba Bhave

   
From Tamil daily Thina Thanthi, 2 August 2004
Social revolutionaries Periyar and Vinoba Bhave met on 18 January 1957. Thina Thanthi reported that Periyar spoke to the paper's reporter about some of the issues that were discussed at the meeting. The paper reproduced the conversation between the two leaders.

"Bhave: I heard that you are fully engaged in the struggle to abolish caste system.
Periyar: I have taken up the abolition of caste system as my first priority. I believe that if the system is abolished people would overcome ignorance and they would lead a disciplined life.
Bhave: I admit that caste system should be abolished. But, I cannot endorse your acts of breaking the idols of our Gods and burning of our Epics.
Periyar: The Gods and Epics are the root cause of the system. That's why, I am targeting them. If we get rid of the Gods and Epics, then the caste system that they created will automatically disappear.
Bhave: There are good things and bad things in Epics. We have to take the good and leave out the bad..."
Periyar: How many people can do it? If you mix poison and sugar and give it, how many people can eat the sugar alone

Friday, January 4, 2013

मराठी साहित्य संमेलनावर ब्राम्हणशाहीचे आक्रमण



चिपळूण येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे मुखपृष्ठ व व पत्रिकेच्या शेवटच्या पानावर आर्य ब्राम्हणांच्या अवतार संकल्पनेतील सहावा अवतार असलेल्या परशुरामचे छायाचित्र परशुरामाच्या कु-हाडीसह  छापण्यात आले आहे. परशुराम याने आपल्या सख्ख्या आईचा खून केला होता व त्याने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती. पौराणिक साहित्यानुसार त्याने बहुजन समाजावर अनन्वित अत्याचार केलेले आहेत. म्हणजे तो