Friday, June 28, 2013

देव: काल्पनिक मिथ्यांचा बाजार


भारत हा मंदिराचा देश. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देवांची मंदिरेच मंदिरे उभारलेली आहेत. यातील काही मंदिरे अति गर्भश्रीमंत आहेत. त्यांचे रोजचे उत्पन्न हे कोटीच्या घरात असते. देवांना कोटीचे दान देना-याचे हात कधीच तपासून बघितले जात नाही. भ्रष्टाचार, लुटून व फसवणूक करून आणलेली ही कोटीची माया ह्या देवांना खूपच आवडलेली दिसते.  मंदिराच्या उत्पन्नाचा कोणताही हिस्सा हा गरीब व आर्थिक दुर्बलांच्या
सामाजिक व आर्थिक उथ्थांनासाठी नसतो तरीही एवढा अमाप पैसा कुठे जातो?. हे एक आठवे आश्चर्यच आहे. बहुजन समाज आपल्या आयुष्याचा अमुल्यं वेळ मंदिर भेटीसाठी खर्च करीत असतो. प्रत्येक हिंदूने आपल्या आयुष्यात चारधामाच्या यात्रा केल्याच पाहिजे असा

Monday, June 17, 2013

नक्षलवाद विरोधातील सलवा जुडूम व महेंद्र कर्मा यांचा सत्यापलाप


छत्तीसगढ मधील कनवलनार येथे नक्षलवाद्यांनी कांग्रेसच्या परिवर्तनयात्रेवर २५ मे २०१३ रोजी केलेल्या अंधाधुंद हल्ल्यात २७ कांग्रेस कार्यकर्त्यासोबत  सलवा जुडूमच्या महेंद्र कर्मा व राज्यकांग्रेस अध्यक्ष नंदकुमार पटेल याची हत्या करण्यात आली. त्यानंतर अचानक   महेंद्र कर्मा व सलवा जुडूम ही संघटना प्रकाशझोतात आली. तोपर्यंत त्यांची प्रसिध्दी केवळ छत्तीसगढ व तेथील आदिवासीपर्यंतच मर्यादित होती. महेंद्र कर्माच्या

Sunday, June 16, 2013

Two Reigns of Political Violence in Bastar

By Bernard D'Mello and Gautam Navlakha
The ambush on May 25 by Maoist guerrillas in the Darba Ghati valley (in the Sukma area of the Bastar region in southern Chhattisgarh), 345 kms south of the state capital of Raipur, of a convoy of provincial Congress Party leaders has shocked the Indian state apparatus.  The Z-plus and other categories of armed security personnel -- entitlements of the 'lords' of India's political establishment -- were no match for the guerrillas.  The main targets of the attack were Mahendra Karma, founder of the state-promoted, financed and armed private vigilante force, Salwa Judum (SJ), and Nand Kumar Patel, the chief of the Congress Party in the province and a former home minister of the state.

Tuesday, June 11, 2013

भगवतगीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव


हिंदू धर्मीय भगवतगीता या ग्रंथास पवित्र ग्रंथ मानतात. सामान्य जनासोबतच भारतीय संतावरसुध्दा  गीतेचा प्रभाव आढळतो. परंतु भारतातील अनेक विद्वान भगवतगीतेचा कार्यकाळ ठरविण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. भगवतगीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव असण्याला काही भारतीय विद्वान नकार देतात किंवा चर्चा करण्यास टाळतात. याचा अर्थ गीता ही बुध्दोत्तर काळाच्याही खूप नंतरची आहे हे सत्य बहुजन समाजाला कळू नये यासाठी गीतेच्या