Thursday, August 22, 2013

दाभोळकर साहेब तुमचे हे बलिदान व्यर्थ न जावो !


 एखाद्या चळवळीचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. चळवळीच्या संस्थापकाच्या मृत्युनंतरच त्या चळवळीच्या नेत्याचे महत्व समाजाला व शासनकर्त्यांना समजत असते. महात्मा ज्योतिबा फुलें, राजश्री शाहू महाराज, गाडगे महाराज, डाक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व वी.रा.शिंदे यासारख्या महापुरुषांच्या मृत्युनंतरच त्यांच्या उतुंग विचाराचे व कर्तुत्वाचे मोल समाजाला व शासनाला समजले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डाक्टर नरेंद्र

Friday, August 9, 2013

शरद जोशी: कसला योद्धा शेतकरी! हा तर शेतक-यांचा मारेकरी


शरद जोशी हे कावेबाज भटाच्या पिलावळीतील रंग बदलणा-या एका शामेलीयन सरड्याचे रूप. त्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा व  त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा अक्षरश: बाजार मांडत आपले राजकीय बस्तान मांडण्याचा डाव रचत राज्यसभेची खासदारकी बळकावली होती. बामणी काव्यातल्या या जळूने आपल्या पोटात जपून ठेवलेले जातीयवादी फुत्कार अखेर बाहेर काढत लोकसत्ता या ब्राम्हणी वृत्तपत्रात लेख लिहीत “आंबेडकरांनी

Tuesday, August 6, 2013

उत्तर प्रदेश में अभिव्यक्ति की स्वतंत्रता पर हमला

लेखक एवं चिंतक कंवल भारती को उत्तर प्रदेश सरकार ने फेसबुक पर एस डी एम् दुर्गाशक्ति नागपाल के मामले पर टिपण्णी करने के कारण गिरफ्तार किया। लेकिन कोर्ट ने उन्हें जमानत पर छोड़ दिया। उत्तर परदेश सरकार की यह कारवाई  अभिव्यक्ति के मौलिक अधिकारों पर किया गया हमला है. उत्तर प्रदेश सरकार के इस कारवाई की बुध्दिजिवियोने  निंदा करनी चाहिए।
फेसबुक पर कंवल भारती ने प्रतिक्रिया देकर जनभावना की बात कही थी। उन्होंने गलत कुछ नहीं लिखा था 

कंवल भारती ने फेसबुक पर लिखा था, 'आरक्षण और दुर्गाशक्ति नागपाल मुद्दों पर अखिलेश यादव की समाजवादी सरकार पूरी तरह फेल हो गयी है। अखिलेश, शिवपाल यादव, आज़म खां और मुलायम सिंह इन मुद्दों पर अपनी या अपनी सरकार की पीठ कितनी ही ठोक लें, लेकिन जो हकीकत ये देख नहीं पा रहे हैं। अपराधियों के हौसले बुलंद हैं और बेलगाम मंत्री इंसान से हैवान बन गये हैं। ये अपने पतन की पट कथा खुद लिख रहे हैं। सत्ता के मद में अंधे हो गये इन लोगों को समझाने का मतलब है भैस के आगे बीन बजाना।'