Saturday, January 25, 2014

““मादे स्नाना”” या अमानवीय प्रथेचे दहन कधी होईल?


भारत हा परंपरा व धर्माच्या वेडाचारानी पछाडलेला देश आहे. या देशात आजही अमानवीय, रानटी व नीच प्रथांचे समर्थन केले जाते. विज्ञानाने आणलेल्या क्रांतीचा वापर या देशातील कुप्रथाना वाढविण्यासाठी व तिचे जतन करण्यासाठी महज केला जात आहे. गणपतीचे दुध पिणे व ही बातमी जगभर पसरविणे हे त्याचे एक उत्तम उदाहरण होय. या देशावर ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित झाले

Thursday, January 23, 2014

क्या नरेंद्र मोदी ओबीसी नेता है?

आजकल नरेंद्र मोदीजी खुद को ओबीसी का लीडर तथा ओबीसी वर्ग से आने की बात कर रहा है और ओबीसी से व्होट माँगने की याचना कर रहा है. लेकिन सवाल यह है की, नरेंद्र मोदी ने ओबीसी के लिए कुछ किया है? तथ्य इस प्रकार है 
१. ओबीसी को रिझर्वेशन दिलाने के लिए नरेंद्र मोदी की भूमिका झिरो (शून्य) थी. उन्होंने कभीभी  मंडल कमीशन के लिए आवाज नहीं उठाई?
२. नरेंद्र मोदी मंडल कमीशन के प्रबल विरोधी रहे है. नरेंद्र मोदी हमेशा आर एस एस के भूमिका के साथ रहे है, जब की आर एस

Wednesday, January 15, 2014

विवेकानंदांच्या विचारांचा मूलस्रोत बौद्ध तत्त्वज्ञानात

लेखक: संदीप जावळे (लोकप्रभा दि १७ जानेवारी २०१४ ला प्रकाशित )
येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती आहे. भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पाश्चात्त्य जगाला पटवून देण्यात त्यांचा मोठा हातभार असला तरी त्यांच्या विचारांमागचा, प्रेरणांचा मूळ स्र्ोत बौद्ध धर्मात सापडतो अशी मांडणी या लेखात केली गेली आहे.स्वामी विवेकानंद हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते. दुर्दैवाने त्यांना ३९ वर्षांचे अल्प आयुष्य लाभले,

Saturday, January 4, 2014

आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक गुण


सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या आद्यशिक्षीका होत. ज्या काळात स्त्रियांना चूल व मुल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते. मनुस्मृतीने स्त्रियांवर बंधने टाकली होती व समाजव्यवस्थेने ही बंधने बिनदिक्कत स्वीकारले होते, त्याकाळात सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून समाजक्रांतीच्या चळवळीत अग्रेसर होत्या. आपले कार्य तडीस नेण्यासाठी त्यांनी सनातनी ब्राम्हणी समाजाकडून अपमान व अंगावर शेणखताचा मारा सहन केला. मुलीना शिकवायला जाताना त्यांच्या साडीवर शेण व चिखल फेकून खराब करण्यात येत असे परंतु आपल्या कार्यापासून त्या तसूभरही मागे सरल्या नाहीत. आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेना जाते. परंतु आजची स्त्री सावित्रीबाईला विसरून अज्ञान व काल्पनिक सरस्वतीचे गुणगान गाते हा एक दुर्व्यविलास आहे.