Sunday, August 21, 2016

नागरी (सभ्य) समाज की ऐसी की तैसी

किसी देश की सभ्यता और विकास उस देश में बसे हुए नागरी समाज के वर्तन पर निर्भर होता है  समाज में बसी हुयी कुप्रथाए, कु रीतिया, पुरानी परंपराए, अत्याचार और असमानता पर वे हमेशा हमला करते है मानवता और अधिकार के मुद्दे उनके अजेंडेपर होते है  किंतु, अगर यह सत्य है, तब उसका अनुभव भी आना जरुरी होता है अनेक देशो में इसके परिणाम दिखाई देते है  लेकिन जब भारत और दूसरे देशो के नागरी समाज की तुलना की जाती तब एक बड़ा अंतर दिखाई देता है  भारत का नागरी समाज “नपुसक और भयभीत” प्रतीत होता है  नपुसकता होती क्या है? जो समाज अपने आसपास घटित हुई घटनाओ पर कुछ भी प्रतिक्रिया न देकर केवल आखों से देखते रहता है  जो समाज अन्याय और असत्य के खिलाफ बोलने के लिए डरता हो, ऐसे समाज को “नपुसक समाज” कहा जाता है  भारत के नागरी समाज को इसी दृष्टिकोण से देखा जा सकता है  ऐसे लोगोंके चुप्पी के कारण आज देश  धर्मांधता, जातीयवाद, विषमता, कट्टरवाद, आर्थिक व सामाजिक असमानता आणि धर्मवादी गुंडों के चुंगुल में फसते जा रहा है

Saturday, August 20, 2016

नागरी समाजाची ऐसी की तैसी !

एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशात असलेल्या नागरी समाजाच्या भूमिकेवरुण ठरविता येते असे म्हटले जाते. नागरी समाजाला दुसऱ्या शब्दात सभ्य समाज असेही म्हणतात. समाजातील अनिष्ठ प्रथा, रुढी, परंपरा, अत्याचार व विषमता यावर हल्ला करीत मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना ह्या नेहमी त्यांच्या अजेंड्यावर असतात. त्यासाठीच ते लढत असतात. परंतु हे जर सत्य असेल तर त्याची प्रचीती यायला हवी. इतर देशातील नागरी समाज व भारतातील नागरी समाज यांच्यात मात्र फार मोठी तफावत दिसते. एकंदरीत अभ्यासावरून भारतातील नागरी समाज हा “नपुसकांच्या व भेकड” भूमिकेतच अधिक दिसतो. मला “नपुसकत्व” या शब्दाच्या खोल दरीत जावून त्याचा अर्थ जाणून घ्यायचा नाही. तर या शब्दाचा व्यवहारातील साध्या व सोप्या भाषेतील निर्देशकाकडे बघायचे आहे. या अर्थाने नपुसक समाज म्हणजे काय? तर अवतीभवती ह्रदयाला हेलावून टाकणाऱ्या घटना घडत असताना मुकपणे बघणाऱ्या समाजाला नपुसक समाज म्हणता येईल. जो समाज एखाद्यावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार होत असताना प्रतिक्रिया द्यायला घाबरतो असा समाजही “नपुसकच असतो. भारतीय नागरी समाजाकडे याच दृष्टीकोनातून बघावे लागते. या समाजाच्या अशा घाबरट गुणधर्मामुळे हा देश दिवसेनदिवस धर्मांध, जातीयवादी, विषमतावादी, कट्टरवादी, आर्थिक व सामाजिक असमानता आणि धर्मवादी गुंडागर्दीच्या विळख्यात सापडलेला आहे.