Friday, May 31, 2019

जातीवादी मानसिकता का परिणाम है सपा– बसपा का पराजय


उत्तर प्रदेश में सपा और बसपा का गठबंधन हुवा। यह गठबंधन केवल दो या तिन पार्टीयोंका नहीं था, वह था जाट-दलित-ओबीसी और मुस्लिम समुदाय का। लगता था यह गठबंधन भाजपा को पराजित करेगा। इसके पीछे की कहानी भी सटीक और गणनात्मक थी। वह थी गोरखपुर और  फूलपुर में  गठबंधन उमेदवारोंकी अप्रत्याशित जित। दोनों जगह क्रमश: मुख्यमंत्री आदित्यनाथ और उप मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य गढ़ के तौर पर थी। गठबंधन के जमीनी सामाजिक और जातीय आकड़ोंका पलड़ा भाजपा से कई अधिक था। लेकिन उत्तर प्रदेश में सपा-बसपा गठबंधन जितने की समाजशास्त्रियों तथा चुनावी पंडितो की धारणा धरातल पर ही रह गई।  

Wednesday, May 8, 2019

येथेही आहे साक्रेटिसच्या खुन्यांची वंशावळ

ज्या देशाला शिस्तीने चालायचे असते तो देश कायद्याची निर्मिती करीत असतो. नागरीकानी त्या कायद्यांचे कसोशीने पालन केले तरच देशात कायद्याचे राज्य स्थापित होते. परंतु कायद्याचे पालन न करता ज्या देशातील जनता आणि शासनव्यवस्थेत बसणारे सत्ताधारी आपले व्यक्तिक हित व स्वार्थ बघायला लागतात तेव्हा त्या देशात अंतर्गत संघर्षाला सुरुवात होत तो देश अनागोंदीकड़े वाटचाल करतो. मग कायद्याचे राज्य नष्ट होवून एकाधिकारशाही सुरु होते. दमनशाही व संघर्ष ही त्या देशाची नित्याची बाब होवून जाते.