tag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.comments2024-03-28T03:41:56.604-07:00बापू राऊत / Bapu Raut Bapu Rauthttp://www.blogger.com/profile/17978073021413557160noreply@blogger.comBlogger390125tag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-14563738381787481972024-03-28T03:41:38.072-07:002024-03-28T03:41:38.072-07:00अभिप्राया बद्दल धन्यवाद साहेब अभिप्राया बद्दल धन्यवाद साहेब Bapu Rauthttps://www.blogger.com/profile/17978073021413557160noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-13780423029565468142024-03-28T01:03:02.522-07:002024-03-28T01:03:02.522-07:00 बापू साहेब , जयभीम,आपण एकदम सध्याच्या परिस्थिती च... बापू साहेब , जयभीम,आपण एकदम सध्याच्या परिस्थिती चा विचार करून विश्लेषण केले आहे ,आणि हेच जास्त वास्तविक आहे .<br />जयभीम Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-73941608009652044902024-03-25T22:33:55.237-07:002024-03-25T22:33:55.237-07:00Thanks sirThanks sirAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-31139956072325363812024-03-25T21:04:16.658-07:002024-03-25T21:04:16.658-07:00True.
True. <br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-51134070020031056002024-03-24T05:56:16.210-07:002024-03-24T05:56:16.210-07:00असेही काही असतात जे पुरस्कारासाठी जात लपवून ठेऊन, ...असेही काही असतात जे पुरस्कारासाठी जात लपवून ठेऊन, टोपण नाव धारण करून लिखाण करतात. शेवटी त्यांचाही भ्रम निराश च होतो. इथली जात व्यवस्था इतकी मजबूत आहे की ते एखाद्याची जात ही सहज शोधून काढतात आणि जर तो खालच्या जाती मधील असेल तर त्याला दुर्लक्षित करतात.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-11102861748166331462024-03-24T03:50:55.266-07:002024-03-24T03:50:55.266-07:00all rightall rightAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-89991016430847687452024-02-26T14:01:17.525-08:002024-02-26T14:01:17.525-08:00Kishor Bhagat Kishor Bhagat Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-45959171079446010412024-02-19T03:56:30.216-08:002024-02-19T03:56:30.216-08:00अगदी बरोबर आहे बापू जी
अगदी बरोबर आहे बापू जी<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-56143251401354579902024-02-02T02:44:09.362-08:002024-02-02T02:44:09.362-08:00प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद साहेब. शिवधर्माच्या वाढीस...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद साहेब. शिवधर्माच्या वाढीस मा.पुरुषोत्तम खेडेकर व मा. आ.ह.साळुंखे यांचे प्रयत्न कमी पडताहेत. हे सत्य असले तरी बहुसंख्य मराठा समाजाची मानसिकता पूर्वपरंपरावादी व ब्राम्हणधार्जिनी आहे. ते ब्राम्हण धर्माचे काटेकोरपणे पालन करीत असून त्यांना ते आपला गुरु मानतात. मराठा युवा तरुणांमध्ये हिंदू धर्म गौरवाची मानसिकता संभाजी भिडे सारख्या अनेकांनी रुजवली आहे.सध्याचा काळ हा पुरोगामित्व व सुधारणा याचा नसून प्रतिगामित्व व धर्मांधतेचा आहे. त्यामुळे शिवधर्म हा पुढे वाढेल कि नाही हि शंका आहेच परंतु शिवधर्म स्थापनकर्त्यांनीच आपली पाउले मागे घेतली कि काय असेही वाटू लागते.Bapu Rauthttps://www.blogger.com/profile/17978073021413557160noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-66287934776825885852024-02-01T02:27:54.731-08:002024-02-01T02:27:54.731-08:00सन्माननीय बापू राउत साहेब आपण खूप अभ्यासपूर्ण हा ल...सन्माननीय बापू राउत साहेब आपण खूप अभ्यासपूर्ण हा लेख लिहिलेला आहे या मध्ये कुठल्याही विचारी माणसाला आपण आणि आपल्या लेखनावर शंका येणार नाही. परंतु तुमच्या लेखामुळे शीवधर्मा मध्ये फार मोठा बदल होईल अशी शक्यता वाटत नाही कारण गेल्या 19 वर्षांमध्ये शिवधर्माचे संस्थापक खेळकर सर व साळुंखे सर यांच्याकडूनही शीवधर्माचा पाठपुरावा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही आपण जे म्हणता की आजचा मराठा अजूनही कर्मकांडामध्ये गुंतलेला आहे ते शंभर टक्के खरे आहे व आत्ताच मराठ्यांचे आरक्षणासाठी जेआंदोलन झाले त्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त अग्रक्रम देऊन छत्रपती शाहू महाराजांना चवीपुरते ठेवलेले आहे यावरून त्या समाजाची मानसिकता काय हे समजते कदाचित खेडकर सर कींवा साळुंखे सर यावर काही प्रतिक्रिया देतील पण ते दोघेही वयोमानाने म्हातारे झाल्यामुळे शिवधर्मासाठी तरुणांचा ओघ व्हायला पाहिजे होता तेवढा त्यांनी केला नाही हे मान्य करावेच लागेल. मराठा समाजाने जर शिवधर्म समजून घेतला तर इतर हिंदू धर्मीय मागासवर्गीय समाजही त्यांच्या पालावर पाऊल ठेवल्याशिवाय राहणार नाही पण तसे कुठे होताना दिसत नाही ही एक खंत आहे.<br />आपण ह्या मृतपाय होत असलेल्या विषयाला चालण्या दिल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक स्वागत.देविदास गवईhttps://www.blogger.com/profile/14901538910493105442noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-66257264796904036492024-01-31T00:20:20.630-08:002024-01-31T00:20:20.630-08:00thank you for giving such a important information ...thank you for giving such a important information .<br />hope this information will help many of us to know cylone's ancient history.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-54478420794471960302024-01-27T18:15:02.281-08:002024-01-27T18:15:02.281-08:00Buddhapriy gaikwad mo.9764538108/9763643705Buddhapriy gaikwad mo.9764538108/9763643705Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-28921624211133546082024-01-27T09:27:03.894-08:002024-01-27T09:27:03.894-08:00ThanksThanksAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-67665899794766298192024-01-27T06:55:22.599-08:002024-01-27T06:55:22.599-08:00Very important information Very important information Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-4721936294625787702023-10-21T11:00:28.129-07:002023-10-21T11:00:28.129-07:00खूप सुंदर आणिआभ्यस पूर्ण लेख वाचून आनंद झाला.खूप सुंदर आणिआभ्यस पूर्ण लेख वाचून आनंद झाला.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-9565240968126375982023-09-25T03:24:53.869-07:002023-09-25T03:24:53.869-07:00धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब Bapu Rauthttps://www.blogger.com/profile/17978073021413557160noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-5272282022728526322023-09-24T04:44:54.787-07:002023-09-24T04:44:54.787-07:00वैदिकांना विरोध करणार्या एखाद्या समूहाला परत अस्पृ...वैदिकांना विरोध करणार्या एखाद्या समूहाला परत अस्पृश्यतेसारख्या पध्दतीला सामोरे जावे लागेल. ही भीती शहरी नागरिकांना नवीन वाटते. परंतु देशातल्या काही भागात ही प्रथा आजही अस्तित्वात असून तिचे कमी अधिक प्रमाणात पालन होतेय. ही वस्तुस्थिती आहे. संविधानाच्या काटेकोर पालनाने ते नष्ट करता येत होती. परंतु राजकीय व प्रशासकीय सत्तेमध्ये वर्णव्यवस्थेचे पालन करणारे लोकच असल्यामुळे ते ती होवू देत नाहीत. समानतेची मानसिकता आजही भारताच्या नागरी समाजा मध्ये रुजली नाही. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-12080181191576481242023-09-24T04:34:18.779-07:002023-09-24T04:34:18.779-07:00सर, कोणत्याही विचारधारेच्या वाढीसाठी राजाश्रय महत्...सर, कोणत्याही विचारधारेच्या वाढीसाठी राजाश्रय महत्वाचा असतो. त्याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात. परंतु ते पूर्णसत्य आहे असे म्हणता येत नाही. कारण एखाद्या तत्ववेत्त्याचा विचार जर मार्मिक, सहृदयी, तार्किक, वास्तव व निसर्गाच्या दैनंदिन बदलासी समरस असेल तेव्हा ते विचार किंवा तत्व हे मनुष्यत्वाच्या बुद्धीला सहज पटू लागते व मग ते सर्वाना स्वीकार्य होत असते. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-59565603692590886912023-09-24T04:03:41.621-07:002023-09-24T04:03:41.621-07:00धन्यवाद सर. भारतीय जनतेला त्यांच्या पूर्वजांच्या स...धन्यवाद सर. भारतीय जनतेला त्यांच्या पूर्वजांच्या संस्कृतीची व धर्माची आठवण करून देण्यासाठी हा लेख प्रपंच होता.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-92186738906170940092023-09-24T04:02:07.776-07:002023-09-24T04:02:07.776-07:00धन्यवाद सर. भारतीय जनतेला त्यांच्या पूर्वजांच्या स...धन्यवाद सर. भारतीय जनतेला त्यांच्या पूर्वजांच्या संस्कृतीची व धर्माची आठवण करून देण्यासाठी हा लेख प्रपंच होता. भारतीयांच्या पूर्वजांची संस्कृती ही सहिष्णुतेची व सर्व समावेशकतेची होती. त्यांची सहिष्णुता व वैज्ञानीक दृष्टीकोन यामुळेच भारत सर्व क्षेत्रात अग्रेसर होता. परंतु अलीकडच्या काळात काही मुलतत्ववाद्यांनी भारताच्या प्रतिमेला ओरबडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एक भारतीय म्हणून तसे होवू देवू नये हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-25316479235134239642023-09-24T02:35:09.877-07:002023-09-24T02:35:09.877-07:00खुप छान अन अभ्यास पूर्ण लेख. जय भीम🙏खुप छान अन अभ्यास पूर्ण लेख. जय भीम🙏Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-11885418344923360342023-09-23T12:23:39.560-07:002023-09-23T12:23:39.560-07:00राजाश्रय अशक्य आहे हे एकदा मान्य केले की समतेचा आ...राजाश्रय अशक्य आहे हे एकदा मान्य केले की समतेचा आग्रह निर्धार पुर्वक,वेळ पडल्यास सक्तीने करण्याचा मार्ग बंद होतो(राजाश्रय नसल्याने).मग उरतो तो आपण सुचविल्या प्रमाणे आधुनिक लोकशाहीतील प्रबोधनाचा मार्ग.त्या मार्गाने हिंदू समाज बदलण्याचे प्रयत्न अनेक समाजसुधारकांनी आजतागायत केले आहे.पण कुणालाही १०० टक्के यश मिळाले नाही,हा इतिहास आहे.चर्वाक, तसेच अनेक बुद्ध गिळंकृत, पचवून करून वैदिक धर्म प्रबळ झाला आहे. तथागत गौतम बुद्धांनी इश्वरी शक्तीला नाकारण्याचे जसे धाडस केले,तसे धाडस त्यानंतर च्या कोणत्याही धर्म संस्थापकाने उदाहरणार्थ इसाई, इस्लाम,जगातला तरुण धर्म शीख या धर्माच्या संस्थापकांनी केल्याचे दिसत नाही.त्याचे प्रमुख कारण देखील हेच असावे की जैनांनी जशी शरणागती पत्करली, वैदिकांचे म्हणणे मान्य केले,त्याचेच अनुकरण आपण केले नाही तर हिनयानी, महायानी बौद्धांना म्हणजे <br />आपण म्हणता त्या हिंदू धर्मीयांना वैदिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, किंबहुना अस्पृश्यता पत्करावी लागेल अशी भीती आजही कायम आहे.<br />धन्यवाद!किशोर भगतnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-70701686969535766942023-09-23T11:12:36.766-07:002023-09-23T11:12:36.766-07:00निसर्ग नियम म्हणजे सनातन धर्म. वैराने वैर वाढते. अ...निसर्ग नियम म्हणजे सनातन धर्म. वैराने वैर वाढते. अवैराने ते शांत होते. हा निसर्ग नियम आहे. या नियमालाच बुद्धांनी सनातन धम्म म्हंटले आहे. अशाच प्रकारचे निसर्ग चक्राचे नियम आहेत. <br /> आपण जर वाराणशीच्या संग्रहालयात गेलात तर वेदिक धम्म हा बुद्धांच्या काळात होता. वेद हे त्यावेळी लिखीत स्वरूपात नव्हते. भगवान बुद्धांच्या धम्माचे जेव्हा संगायन झाले तेव्हा तिपिटक हे अरहंत भिक्षूंच्या मुखोदगत होते. तोंडपाठ होते. ती परंपरा सम्राट अशोकाच्या काळात पाटणा येथे तिसरी धम्म संगीती होईपर्यंत होती. ती पद्धती म्यानमार श्रीलंका देशात आजही अस्तित्वात आहे. पूर्ण तिपिटक तोंडपाठ असणारे तिपिटकधारी, विनयपिटक तोंडपाठ असणारे विनयपिटकधारी. सुत्तपिटक तोंडपाठ असणारे सुत्तपिटकधारी व अभिधम्म तोंडपाठ असणारे अभिधम्म पिटकधारी असतात. तसे सम्राट अशोकाच्या काळात होते. सम्राट अशोकाच्या काळात त्यांनी त्यांचे शिलालेख, प्रस्तरलेख हे ब्राह्मी भाषेत लिहिले. त्यावेळी भाषा पाली होती व लिपी ब्राह्मी होती. या ब्राह्मी लिपीसोबतच उलटी लिहली जाणारी खारोष्टी लिपी होती. त्यावेळी आठ स्वर होते. व्यंजन पण कमी होती. पुढे ब्राह्मी लिपीचे विस्तारित रूप म्हणजे संस्कृत लिपी. संस्कृत म्हणजे च्यापासून बनलेला ( Made up from). म्हणजे संस्कृत भाषा सम्राट अशोकाच्या काळात इ.सा.पू २०० मध्ये अस्तित्वात नव्हती. ती त्यानंतर कधीतरी अस्तित्वात आली. मग संस्कृत भाषेतील ग्रंथ देखील खुप नंतर आले. मग हिंदू धर्म सनातन धर्म कसा होवू शकतो.<br /> पाली भाषेतील अमत हा शब्द आहे. त्याचा अर्थ आहे आता पुन्हा मरण नाही. अ म्हणजे नाही. मत म्हणजे मृत्यू. पुन्हा मृत्यू नाही असे अमतं पद. म्हणजे निब्बाण. <br /> भगवान बुद्धांची आई महामाया हिचे निधन झाल्यानंतर मावशी महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थ गौतमाचा संभाळ केला म्हणून आई मरो व मावशी उरो ही म्हण प्रचलित झाली. <br /> अशा प्रकारे हिंदू धर्म हा कर्मकांडात रूपांतरीत केलेला धर्म आहे. त्यांच्या न बदलणारी अशी मनुस्मती आहे ती कधीच निसर्ग नियम म्हणजे सर्वत्र एकाच प्रकारे होते तशी ती नाही. म्हणून सनातन असा कोणताही धर्म नाही. तर निसर्ग नियम हाच सनातन धर्म आहे. जो भगवान बुद्धांनी सांगीतला आहे. <br /> जयभिम. नमोबुद्धाय. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-32416782740822003612023-09-23T10:48:14.198-07:002023-09-23T10:48:14.198-07:00राजाश्रयाशिवाय धर्माचा प्रचार-प्रसार होणार नाही हे...राजाश्रयाशिवाय धर्माचा प्रचार-प्रसार होणार नाही हे सत्य. आणि सध्याची परिस्थिती बनता राजाश्रय अशक्य. उलट छळच जास्त. त्यामुळे प्रबोधनाखेरीज दुसरा मार्ग दिसताच नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-13487982589986760632023-09-23T10:26:13.733-07:002023-09-23T10:26:13.733-07:00सन १९५६ पर्यंत भारतात स्वतःला हिनयानी व महायानी सम...सन १९५६ पर्यंत भारतात स्वतःला हिनयानी व महायानी समजून घेणारे कुणीही अस्तित्वात नव्हते.१३ व्या शतकात हिंदू हा शब्द प्रस्थापित झाल्यानंतर बौद्ध महायान व हिनयानी जनतेने स्वताला हिंदु संकल्पनेमध्ये सामावून घेतले होते.त्याचे कारण बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे,ही संकल्पना वैदीक धर्मीयांनीच हिंदू धर्मात रुजवली.त्यास महायानी वा हिनयानी जनतेने विरोध दर्शविला नसावा.जैनानी जशी शरणागती पत्करून स्वतः ला हिंदू धर्मात समाविष्ट करुन घेतले तसेच काहीसे बौद्ध धर्मीयांनी केले असावे.आणि ज्यांनी तसे केले त्यांच्या वर अस्पृश्यता लादण्याचे क्रौर्य , मनुस्मृती व्दारे याच वैदिक धर्मीयांनी केले. आणि हिंदू धर्मीयांनी हे सर्व निमुटपणे स्विकारले ,असे यावरुन दिसते.<br />आता या हिंदू धर्मीयांनी वैदिकाचे हे डावपेच ओळखुन आपल्या पूर्वजांच्या समतेच्या विचारांकडे झेपावले पाहिजे,असे लेखकाला वाटत असेल तर ही अपेक्षा स्वप्नवत वाटते. सध्याच्या हिंदू धर्मीयांना भिती वाटत आहे की, वैदिकांच्या विरोधात आपण गेलो तर आपल्याला ही ते अस्पृश्यतेत ढकलून देतील.अस्पृश्यांची स्थिती पुर्वी कशी होती, आताही कायदा करून अस्पृश्यता घालवली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे प्रशासन, प्रशासनावर नियंत्रण असणारे राज्यकरते ,इथली न्याय व्यवस्था, प्रसार माध्यमे त्या कायद्याची कशी वासलात लावतात.त्यामुळे अशा अवस्थेत ते, हिंदू स्वताला झोकून देऊ शकत नाहीत. <br />अखेरीस एकच मार्ग उरतो तो म्हणजे राजा अशोकाच्या तोडीचा राजा, जो स्वतः बौद्ध धर्माचा अनुयायी होता,असा राजा सत्ताधीश होऊन राज्यकारभार करणार नाही , अर्थात बौद्ध धर्माला राजाश्रय लाभत नाही,तो पर्यंत हिंदू धर्मीय वैदिकांच्या विरोधात जाऊन त्यांच्या महायान, हिनयानी बौद्ध धर्माच्या समतेच्या, समानतेच्या विचाराकडे झेपावणार नाहीत.<br />धन्यवाद!<br /><br /><br />Anonymousnoreply@blogger.com