Monday, March 25, 2019

In Uttar Pradesh, law is misused to target minorities (Indian Express dt.25.03.2019)

An everyday communalism has settled down. The sense of impunity was reinforced by Yogi Adityanath’s decision to withdraw all the complaints that the state had filed against him and his associates since the 1990s.

Patterns of communal violence are changing in Uttar Pradesh. As Sudha Pai and Sajjan Kumar had shown in Everyday Communalism: Riots in Contemporary Uttar Pradesh (OUP, 2018) after the 2004 BJP defeat, which former prime minister, Atal Bihari Vajpayee, partly attributed to the 2002 Gujarat riots, the Hindutva forces have opted for a new modus operandi. Rather than instigating major and violent state-wide riots as in the past, the BJP-RSS have attempted to create and sustain constant, low-key communal tension together with frequent, small, low-intensity incidents out of petty everyday issues that institutionalise communalism at the grass roots, to keep the pot boiling. Vigilante groups such as the Bajrang Dal and the Hindu Yuva Vahini (HYV) of Yogi Adityanath have been instrumental in implementing this technique of polarisation.

Monday, March 18, 2019

मान्यवर कांशीराम व निवडणूकातील संधिपर्व


भारतीय लोकशाहीचा मोठा उत्सव हा एप्रिल ते मे महिन्यात संपन्न होणार आहे. हा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच भारतीय निवडणुका होत. २०१९ च्या लोकसभा निवडणुका ह्या ऐतिहासिक असतील. ऐतिहासिक अशासाठी की, जर मनुवादाचे समर्थक  (भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) या निवडणुका मध्ये यशस्वी होत सत्तेवर परत आल्यास भारताची लोकशाही, तिचे नैतिक मुल्ये, सामाजिक संरचना आणि तिच्या विविधतेचा चेहरा बदलण्याची दारुण शक्यता. दूसरा, ज्यांचेवर भारतीय लोकशाही वाचविण्याची जबाबदारी ज्या संस्था, पक्ष आणि व्यक्तींची होती त्यांचा आपसातील टकराव, मतभेद, दंडेलशाही आणि स्वार्थ यामुळे तिचा होणारा पराभव. कोणीतरी म्हटलेच होते, जर भारतीय संसदेची सूत्रे ही परत भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गेली तर भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेली “संसदीय निवडणुक” निकाली निघेल आणि देशात अराजकता दडपशाहीचे नवे पर्व सुरु होवून गुलामगिरीची नवी पध्दत विकसित होईल. आजच्या अशा अवस्थेमध्ये मान्यवर कांशीराम असते तर निवडणुका व गठबंधना संदर्भात त्यांची भूमिका कशी असती? हे त्यांच्या विचारांचे स्मरण करून समोर ठेवण्याचा एक प्रयत्न आहे.

Friday, March 15, 2019

मान्यवर कांशीरामजी और चुनावी अवसरवादिता


भारतीय जनतंत्र का बड़ा त्यौहार याने संसदीय चुनाव एप्रिल-मई मे होने जा रहा है। 2019 का संसदीय चुनाव एक ऐतिहासिक होगा। ऐतिहासिक इसीलिए की, अगर मनुवाद के समर्थक (भाजपा एंव आरएसएस) इस चुनाव मे बहुमत से जीत हासिल करेंगे उस हालात मे भारत का इतिहास, भारतीय लोकतंत्र और विविधता के पेहराव का चरित्र बदल जाएगा। दूसरा, भारतीय लोकतंत्र को बचाने की ज़िम्मेदारी जिन संस्थाओ और सहिष्णुता के रखवालों की थी उनके आपसी टकराव और स्वार्थ के कारण भारतीय जनतंत्र का पराभूत होना होगा। किसी ने कहा था, अगर भारत की मनुवादी ताकते बहुमत से सत्तापर काबिज होगी तब भारत मे चुनावतंत्र का खात्मा होगा। अराजकता और गुलामी का दौर चालू होगा। इस स्थिति मे अगर बहुजनवादी सोच के मान्यवर कांशीराम होते तब संसदीय चुनावों और गठबंधन का स्वरूप कैसा होता? इसपर मान्यवर कांशीराम साहब के विचारोंकों याद करके उन्हे प्रस्तुत करने का यह एक प्रयास है।