Tuesday, November 14, 2023

संस्कृत भाषा भारताच्या पाली प्राकृत पेक्षा जुनी कशी ठरेल?


भारताची मूळ भाषा कोणती? यावर बरेच वादविवाद झडत असतात. भारतात प्राकृत, द्रविड, मुंडा, संस्कृत आणि अशा अनेक बोलीभाषा अस्तित्वात आहेत. यापैकी मूळ भाषा कोणती? या वादामध्ये काही तथाकथित धर्मवादी व संघीय विचारधारेचे लोक संस्कृत हीच या देशाची मूळ भाषा असून इतर भाषांची निर्मिती संस्कृत पासून झाली असा सूर लावीत असतात. यामध्ये तथ्यात्मक पुराव्यावर लक्ष न देता भावनात्मक पुळका आणून आपल्या “इतिहासकार” या पेशासी इमान न राखणाऱ्या काही तथाकथित इतिहासकारांचा समावेश आहे. “आम्हाला पुराव्यांचे व तथ्यात्मक वस्तुस्थितीसी काही देणेघेणे नाही. आम्ही सांगतो तोच इतिहास, आम्ही जे म्हणतो तेच खरे” असे सांगणारा एक समूह भारतात आहे. वास्तविकता असे लोक ठग, भांड, षडयंत्रकारी, विभाजनकारी व  वर्चस्ववादी मनोवृत्तीचे असतात. त्यांच्यावर अनेक लोक विश्वास टाकून तेच सत्य आहे असे मानायला लागतात परंतु तो एक “असत्य व कुटनीतीचा”  मोठा ढिगारा असतो. यातून देशाचे समाजस्वास्थ्य बिघडण्याचे मोठे धोके असतात

Monday, October 23, 2023

बिहारची जातीय जनगणना राजकीय बदल घडवू शकेल काय?

भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. सर्वसाधारणपणे जनगणना सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक आधारावर घेतली जाते. जनगणना ही एक सामान्य आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. बिहार सरकारने जात जनगणना करण्याची घोषणा केल्यानंतर आलेल्या अनेक अडथळ्यानंतर प्रत्यक्ष जनगणना केली. त्यानंतर सरकारने 2 ऑक्टोबर 2023 रोजी जात-आधारित जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करून जाती-आधारित आकडे जारी केले. बिहार सरकारच्या या कृत्यामुळे आता केंद्रावरही जातीय जनगणना करण्याचा दबाव वाढू लागला आहे, मात्र केंद्र सरकार त्यास कोणत्याही प्रकारे अनुकूल दिसत नाही. म्हणजेच 1931 च्या जनगणनेच्या आधारेच  देशातील जातीआधारित लोकसंख्येचे प्रमाण पकडून जनतेच्या विकासाच्या योजनांचे नियोजन करावे लागणार आहे.       

Saturday, September 23, 2023

सनातन (वैदिक) विरोधी हिंदू धर्म हा महायान बुद्धिज़्मचे परिवर्तित रूप आहे का?

 


तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेली टिप्पणी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नव्हे तर या टिप्पणीवर सनातन धर्मातील काही बिघडलेल्या साधुनी उदयनिधी स्टॅलिनला मारण्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले. सामान्य हिंदू मात्र सनातन धर्मावरील या चर्चेने फार गोंधळलेला दिसतोय, कारण त्याला वाटते की, मी तर हिंदू आहे, मग हा सनातन व वैदिक धर्म आहे तरी काय?.  किंबहुना त्याला वाटायला लागल कि, मी नेमका कोणत्या धर्माचा? सनातन कि हिंदू. म्हणूनच सनातन आणि हिंदू धर्म यांच्यातील खरा संबंध तपासणे आणि तो समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला सामाजिक विषमता, भेदभाव, उचनीच, जातिवाद आणि स्त्रियांचे अवमूल्यन यांच्याशी जोडून डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग जसे दूर करतोय, त्याच प्रमाणे सनातन धर्मातील असमानतावादी तत्त्वे नष्ट करण्याचे त्यांनी आवाहन केले होते. पण आरएसएस आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याला नरसंहाराची सुपारी म्हणून प्रसारित केलंय.

Friday, September 22, 2023

क्या सनातन (वैदिक) विरोधी हिंदू धर्म महायान का संस्करित रूप है?

 

तामिलनाडू के मंत्री एंव मुख्यमंत्री के बेटे उदयानिधि स्टॅलिन की सनातन धर्म पर की गई  टिपण्णी मीडिया में सुर्खिया का विषय बन गई है। इतनाही नहीं, उनकी टिपण्णीपर सनातन धर्म के कुछ बिगड़े साधुओने बड़े हंगामे के साथ उन्हें मारनेपर बक्षिस देने की घोषणा कर दी। सनातन धर्म की चर्चाओंसे सामान्य हिंदू अधिक संभ्रात में है, क्योकि उसे लगता है की, मै तो हिंदू हु, फिर ये सनातन धर्म क्या है?  उनके लिए यह एक भ्रामकता विषय बना है. वास्तव में उसे लगता है, मेरा असली रिश्ता किस धर्म से है? सनातन से या हिंदू से। इसीलिए सनातन और हिंदू धर्म के वास्तविक रिश्ते को परखना और समजना जरुरी है। उदयानिधि स्टॅलिनने, "सनातन धर्म को सामाजिक असमानता, भेदभाव, उच्च नीचता, जातियावाद और महिलाओं के अवमूल्यन से जोड़ा था। उन्होंने, जैसे डेंगू और मलेरिया जैसी बीमारियों को ख़त्म किया जाता है वैसेही सनातन धर्म के असमानतावादी सिद्धांतोंको ख़त्म करने की बात कही थी। ". लेकिन आरएसएस और उनसे जुड़े संगठनो ने उदयानिधि के इस टिप्पणी को नरसंहार के रूप में प्रक्षेपित किया। 

महायानी बुद्धिस्ट कैसे बने हिंदू


भारत में बहुजन समाज की संख्या अधिक थी. जहा ओबीसी, अनुसूचित जाती, जनजाति एंव  धर्मपरिवर्तित लोगोंका समावेश होता है. इस बहुजन समाज पर बौध्द धर्म का अधिक प्रभाव था. कालांतरण में बौध्द धर्म का विभाजन हीनयान और महायान के तौरपर अधिक तेजीसे चल रहा था. महायान पंथ एक नया स्वरूप ले रहा था. जहा मूर्तिपूजा, तंत्रविद्या और चमत्कार का अधिक विस्तार हो रहा था. साथ ही खेती और सामाजिक चेतना के साथ मनोरंजन (फेस्टिवल) के नए प्रयोग भी विकसित हो रहे थे. इस विकास के साथ बहुजन समाज के सामाजिक, आर्थिक और सांस्कृतिक तानेबाने बढ़े और उनमे स्थिरता आई. महायानो द्वारा भारत के अनेक जगहों पर मंदिरों एंव स्तुपोंका का निर्माण किया गया और उसमे बुध्द की मूर्तिया स्थापित की गई. लेकिन आदि शंकराचार्य के समय से महायानी बौध्दो के मंदिरोपर कब्ज़ा करना शुरू हुवा. मंदिरोंमें बुध्द की मूर्ति में बदलाव किया गया तथा मंदिरोका संचालन ब्राम्हण वर्ग करणे लगा. तत्कालीन राजा ब्राम्हणों के सलाह से राज्य चलाने लगे. महायांनी बहुजन समाज जो तंत्र,मंत्र, मूर्तीपूजा को मानता था वो समाज ब्राम्हण संचालित मंदिरोमे जाकर ब्राम्हण पंडो के बातोपर विश्वास करने लगे. सातवी शताब्धी से चौदाह शताब्धी तक पुराणों, महाकाव्ये और स्मुर्तियो का निर्माण किया गया. आज भी अनेक प्रसिध्द मंदिरोमे बुध्दा की प्रतिकृतिया दिखाई देती है. जमीन के निचे जहा खुदाई होती है, वहा बौध्द संस्कृति के अवशेष मिलते है.  गौतम बुध्द की मूर्तियों पर गेरवा रंग चढ़ाकर उसे देवी और देवता रूप में पूजा की जा रही है और हर मंदिरोंकी काल्पनिक कहानिया बनाकर लोगो को बताया जाता है. इस तरह  की विकृत मानसिकता एक ख़ास वर्ग का प्रतिक बन गई है. 

सुधारवादी हिंदूओंको धर्मविरोधी क्यों कहा जा रहा है?

एक अजब की स्थिति है. कुछ बाहरी लोगोद्वारा हिंदू धर्म के भीतर अपनी कुरीतिया, वर्णव्यवस्था, जातिप्रथा, आस्था और असमानता का बीजारोपण किया गया. जिससे हिंदू धर्म के मूल लोगोको अन्याय एंव अपमान जैसे परिस्थितियों का सामना करना पड़ता है. इन कुरीतिया एंव विषमता जैसे व्यव्हारोंको ख़त्म करना जरुरी है. सुधारोंका यह काम हिंदू धर्म के मूलनिवासी लोग करना चाहते है. जैसे ही मूल हिंदू अपने हिंदू धर्म के अंदर सुधारवादी बाते करने लगते, वैसेही बाहरी वैदिक उन्हें हिंदू विरोधी कहने लगते है. इतनाही नहीं, यह बाहरी हिंदू ८० प्रतिशत हिंदूओंका अपमान होने का दावा भी थोक देते है, जब की वे खुद हिंदू धर्म का हिस्सा नहीं है. फिर भी ये वैदिक ऐसा बर्ताव क्यों रहे है? इसके पीछे का राज क्या है?  इस सवाल के जवाब में कहा जा सकता है की, भारत में सनातनी वैदिक अल्पसंख्यंक है, लेकिन वे भारत की राजसत्तापर अपना अधिकार एंव वर्चस्व बरकरार रखकर उसे और बढ़ाना चाहते है, उन्हें पता है की, वे अपना वर्चस्व तबतक ही कायम रख सकते है, जबतक वे खुद को हिंदू कहना चालु रखे, मंदिरों एंव सांस्कृतिक रीतीरिवाज, वास्तुशास्त्रोंपर अपना वर्चस्व बरकरार रखे. उनके खुद के शास्त्र जैसे वेद, पुरानो और धार्मिक ग्रंथो को मूलनिवासी हिंदूओपर थोपे और सुधारवादी हिंदूओंके सुधारवादी प्रयासोंको हिंदू विरोधी कहकर हिंदुओ में अपनी पैठ ज़माकर अपने अस्तित्व और उनमे अपने विश्वास को अधिक मजबूत करना पड़े. इसी कारण से सामान्य हिंदू अपने दुसरे सुधारवादी हिंदू भाई के बातोपर विश्वास न करते हुए वे बाहरी वैदिक हिंदूओपर अधिक विश्वास करने लगते हुए मानसिक गुलाम, अंधविश्वासी  और अंधभक्त बन रहे है. इन्ही अंधभक्तो एंव मानसीक गुलामोंके बलबूते वे सत्तापर अपना कब्ज़ा बनाए रखे हुए है. और आगे भी शेकडो साल अपना वर्चस्व बनाए रखेंगे.  

 


Monday, September 11, 2023

विरोधी पार्टीयोंके लिये उपचुनाव के मायने क्या है?



यह नहीं कहा जा सकता कि देश में हो रहे उपचुनावों के नतीजे आगामी विधानसभा और लोकसभा चुनावों के लिए संभावित निर्णायक बिंदु हैं। क्योंकि यह कई बार साबित हो चुका है कि पिछले उपचुनावों और उसके बाद हुए विधानसभा और लोकसभा चुनावों के नतीजे उलटे हुए थे. हालाँकि, जनता की राय अलग होती है। कब किसको सत्ता से हटा दें पता नहीं! अब तो मतदाता अपने दैनिक जीवन से जुड़े मुद्दों के साथ-साथ धार्मिक और सामाजिक मुद्दों के बारे में भी सोचने लगा है। लेकिन जो विपक्षी दल सत्ता में नहीं हैं उनके लिए उपचुनाव में मिली जीत से गुदगुदी और खुशी होना स्वाभाविक प्रक्रिया है. इससे विपक्षी दल अगला चुनाव और अधिक मजबूती से लड़ेंगे.

Saturday, September 9, 2023

विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल: एक अन्वयार्थ


देशात होत असलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांची संभाव्य झुळूक असते असे म्हणता येत नाही. कारण या अगोदर झालेल्या पोटनिवडणुका व त्या नंतरच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे निकाल उलट आले हे अनेकदा सिद्ध झाले आहे. असे असले तरी जनमताचा कौल हा वेगळाच असतो. तो कोणाला कधी सत्तेतून घालवेल याचा नेम नसतो. कारण मतदार त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या मुद्द्याबरोबरच तो धार्मिक व सामाजिक मुद्द्याचाही विचार करू लागला आहे. परंतु पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयातून सत्तेमध्ये नसलेल्या विरोधी पक्षाना गुदगुली व हर्ष वाटणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. यातून विरोधी पक्षांमध्ये अधिक जोर लावून पुढील निवडणुका लढण्याचा हुरूप  येत असतो.

Thursday, August 10, 2023

ओबीसी चळवळीचा बौद्धिक आवाज हरपला

काल हरी नरकेंच्या निधनाची बातमी समजली आणि मन हादरून गेले. त्यांच्या धक्कादायक निधनाने एक प्रश्न पडला होता, हरी नरके तर गेले, मग आता प्रतिगाम्यांच्या एखाद्या प्रश्नावर, फुले शाहू आंबेडकर यांच्याविषयी गरळ ओकणाऱ्या लेखावर ताबडतोब लेखाच्याच माध्यमातून प्रती उत्तर कोण देईल?. तेवढ्याच त्यांच्यासारखा अभ्यास करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा, तेवढ्या तोलामोलाचा व ताकतीने समोरच्याला निरुत्तर करणाऱ्या हरीची जागा कोण घेईल?. चेहरे शोधू लागलो, परंतु तसा चेहरा मिळेना! परत मन विषण्ण झाले, वाटायला लागले कि, ते पुरोगामी, सत्यशोधक व फुले आंबेडकरी विचारांचे शिलेदार होते, बौद्धिक ताकतीचा एखादा जुनियर शिलेदार बनून पुढील काळात समोर येईलच.

Wednesday, August 9, 2023

गोंजारलेला नागरी ‘अति’रेकी

 एखाद्या व्यक्तीला अधिक लाडावून ठेवले कि, ती व्यक्ती अगदी बिनधास्तपणे चौखूर उधळायला लागत असते. अशा लोकांना माहित असते कि, मी काहीही बडबडले तरी माझे कोणी वाकडे करू शकत नाही. असे निर्ढावलेपण येण्यासाठी डोक्यावर कोणाचा तरी मोठा वरदहस्त असावा लागतो. पाठीवर सत्तेचा हात व भक्तांचा मोठा जमावडा सोबत असला कि फार मोठी हिंमत निर्माण होते. त्यातूनच मग बेतालपणा व अतिरेकी वृत्तीचा जन्म होतो. अशा वृत्ती मग समाजस्वास्थ्य बिघडविणे, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून लोकांमध्ये वैमनस्य निर्माण करीत फिरत असतात. यातूनच मग धार्मिक व जातीय दंगलींची पार्श्वभूमी बनत जाते. हातात बंदूक घेत रस्त्यावर निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यापेक्षा पांढरे कपडे घातलेलेनागरी अतिरेकीहे त्यांचेही  बाप असतात. कारण नागरी व कल्चर्ड अतिरेक्यांकडून घडवून आणलेल्या दंगलीत घरेदारे व वाहने जाळून खाक तर होतातच परंतु माणसेही हकनाक मारली जातात. 

Sunday, July 23, 2023

चलो तुलसीदासजी को जान लेते है, क्या वे किसीके पोषणहारी बने है !

“रामचरित मानस” यह नाम सुनतेही तूलसीदास की याद आती है. क्योकि “रामचरित मानस” इस किताब के वे लेखक है। ऐसे तुलसिदासजी का जन्म उत्तर प्रदेश के बांदा जिले के राजापुर गाव में हुवा था। इतिहासकारों में इनके जन्मदिन के बारे मतभेद है. लेकिन इनका जन्म वर्ष 1532 के आसपास था. उनकी मृत्यु इस्वी 1623 में वाराणसी में हुवा था।

तुलसीदास मुग़ल शासक बाबर (1483-1530), अकबर (1542-1605) और जहाँगीर (1569-1627) के समय में थे। उन्होंने बाबर के  उत्तरकाल से लेकर अकबर,जहाँगीर का पूरा कालखंड देखा और परखा है। मुग़ल शासक बाबर का सेनापती मिरबाकी  के कारनामे और उसकी करतुतियों पर उनकी बारीक नजर होगी। ऐसा मान लेना चाहिए। वे अकबर के पुत्र जहाँगीर के समय 1623 में मृत्युवासी हो गए। अकबर के दरबार में नवरत्न रहे टोडरमल  तुलसीदास के अच्छे मित्र थे। इसकी चर्चा “तुलसी जयंती” नमक किताब में मिलती है।

Sunday, July 2, 2023

वॅगनर गटाचे बंड व त्याचा रशिया -युक्रेन युद्धावरील परिणाम


अलीकडेच रशिया व युक्रेन यांच्यात होत असलेल्या युध्द प्रसंगात जगासमोर एक नवे दृश्य समोर आले. ते म्हणजे, वॅगनरच्या सैनिकांची युक्रेन युध्द सोडून मास्को कडे होणारी कूच. युक्रेन व रशिया यांचे युध्द चालू असताना अचानकपणे असे  होणे आश्चर्यकारक होते. याद्वारे वॅगनर रशियाचा सर्वेसर्वा असलेल्या पुतीनला सत्तेतून घालविण्याचे प्रयत्न करतोय. पुतीन यांनी वेळीच सावध होत वॅगनरच्या हालचालींवर नियंत्रण करीत त्याचे बंड थंड करण्यात यश मिळविले. परंतु यातून पुतीन यांची रशिया व प्रशासनावर असलेली पकड ढिली झाल्याचे जगाला जाणवले. 

Friday, June 9, 2023

बहुजनवादी राजनीती कि विफलता और आज कि अनिवार्यता

 


बहुजनवाद सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असमानता और भारत के हाशिए पर रहनेवाले समुदायों, विशेष रूप से दलितों, आदिवासियों और अन्य पिछड़े वर्गों (ओबीसी) के खिलाफ सामूहिक संघर्ष की एक प्रणाली है। बहुजनवाद का लक्ष्य उच्च जातियों के प्रभुत्व को चुनौती देते हुए राजनीतिक प्रतिनिधित्व, आर्थिक अवसर और सामाजिक न्याय के माध्यम से इन समुदायों को सशक्त बनाना है। हालाँकि, अपने ऊँचे लक्ष्यों के बावजूद इसे कई चुनौतियों और सीमाओं का सामना करना पड़ता है। बहुजन समुदाय जनसंख्या में बड़ा होने के बावजूद सांस्कृतिक, आर्थिक और राजनीतिक रूप से वंचित है। इसका कारण वे धर्मशास्त्रीय और पुरोहिती ढाँचा है जिसे वे स्वीकार करते हैं। इससे पैदा हुई रुकावटों के कारण ही बहुजनवाद की राजनीति हमेशा हार की राह पर चल रही है।

Wednesday, June 7, 2023

बहुजनवादी राजकारणाचे अपयश व आजची अपरिहार्यता

बहुजनवाद हा भारतातील उपेक्षित समुदाय, विशेषत: दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय (OBC) घटकांना सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रणालीगत होत असलेला अन्याय, असमानता आणि दडपशाही विरोधात संयुक्तपणे लढा देण्याची प्रणाली होय. बहुजनवादाची उद्दिष्टे या समुदायांना राजकीय प्रतिनिधित्व, आर्थिक संधी आणि सामाजिक न्यायाद्वारे सशक्त करणारी असून उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी आहेत. तथापि, याची उदात्त ध्येये असूनही त्याला अनेक आव्हाने आणि मर्यादांचा सामना करावा लागत आहे. बहुजन समाज लोकसंख्येने मोठा असला तरी सांस्कृतिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या तो वंचित आहे. याचे कारण त्यांनी मान्य केलेली  धर्मशास्त्रीय व पुरोहितशाहीची चौकट होय. यातून निर्माण झालेल्या अडथळ्यामुळेच बहुजनवादाचे राजकारण नेहमीच पराभवाच्या वाटेवर उभे असते. 

Wednesday, May 24, 2023

विवेक शिकला पाहिजे, धर्मांधता फेकली पाहिजे

ग्रीकमध्ये ई.स.पूर्व ४७० मध्ये साक्रेटीस नावाचा विचारवंत उदयास आला. विवेकी जीवन कस जगाव व सत्याचा शोध कसा घ्यावा यावर त्याने चिंतन सुरु केले. तरुण युवकासोबत संवाद साधत त्यांना ते मानवतावाद व विवेकवादाच्या तर्कपुर्ण गोष्टी सांगत. अथेन्समध्ये धर्मवादी लोकांसोबत चर्चा करून त्यांना वादविवादात हरवीत. तो धर्मवाद्यांना सांगायचा, तुम्ही तुमच्या भौतिक स्वार्थासाठी “देव कल्पना” निर्माण केल्या. तुमच्या देवाचे उत्सव व त्याला दिले जाणारे बळी ह्या अर्थहीन बाबी होत. देवता जर खरोखरच भल्या स्वभावाच्या असतील तर तो कशाला माणसाकडून आपली पूजा अर्चना करवून घेईल किंवा बळीची अपेक्षा करेल. देव जर हा सर्वाचा कर्ताधर्ता असेल तर तो सर्वाला समान न्याय देईल. कारण तुमच्याच मतानुसार त्याने सर्वांनाच निर्माण केले. मग तुमचे भले करण्यासाठी त्यानेच निर्माण केलेल्या प्राण्याचा तो बळी कसा घेईल?. साक्रेटीसच्या अशा शिकवणुकीचा त्यांचेवर प्रभाव पडे. अथेन्सचे तरुण मुले व नागरिक धर्मगुरुना प्रश्न विचारत. धर्मगुरू निरुत्तर होत. त्यामुळे

Wednesday, May 17, 2023

कर्नाटक के चुनावी परिणाम और भाजपा की हार

कर्नाटक विधानसभा चुनाव 2023 के बहुप्रतीक्षित नतीजे आ चुके हैं। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस 135 सीटों और 42.9 प्रतिशत वोटों के साथ विजेता बनकर उभरी है। कर्नाटक में पिछले तीन विधानसभा चुनावों (तालिका संख्या 1 और 2) के परिणामों को देखें तो 2023 के परिणाम कांग्रेस के लिए एक उल्लेखनीय उपलब्धि है। क्योंकि 1989 के चुनाव के बाद से उन्हें इतना बड़ा जनादेश नहीं मिला था। 1989 के चुनाव में कांग्रेस को 178 सीटों के साथ कुल 43.79 फीसदी वोट मिले थे. कांग्रेस ने 2018 के चुनाव में जीती 80 सीटों की तुलना में 55 सीटें अधिक जीती हैं। कर्नाटक विधानसभा के नतीजे भारतीय जनता पार्टी के लिए एक बड़ा झटका है। क्योंकि जहां बीजेपी को जीत का भरोसा था, वहीं उसे पिछले 2018 के चुनाव में मिली 104 सीटों के मुकाबले 38 सीटों का नुकसान उठाना पड़ा। इस चुनाव में जनता दल (सेक्युलर) पार्टी को सबसे बड़ा झटका लगा है। पिछले 2018 के विधानसभा चुनाव की तुलना में पार्टी को करीब 50 फीसदी सीटों का नुकसान हुआ है। पिछले चुनाव में 37 सीटें जीतने वाला जनता दल 2023 में सिर्फ 19 सीटें ही जीत सका।  

Tuesday, May 16, 2023

कर्नाटक निवडणुक निकालाचा अन्वयार्थ

कर्नाटक सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२३ चे बहुप्रतीक्षित निकाल लागले. या निकालात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस १३५ जागा आणि ४२.९ टक्के मतासह विजेता म्हणून उदयास आली आहे. कर्नाटकातील मागील तीन विधानसभेचे (तक्ता क्र.१ व २) निकाल बघता २०२३ चे निकाल   हे कॉंग्रेससाठी मोठे उल्लेखनीय यश आहे. कारण त्यांना १९८९ च्या निवडणुकीपासून इतका मोठा जनादेश प्राप्त झाला नव्हता. १९८९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला १७८ जागासह एकूण ४३.७९ टक्के मते मिळाली होती.  २०१८ च्या निवडणुकीत मिळालेल्या ८० जागांच्या तुलनेत अधिक ५५ जागा मिळवून कॉंग्रेस विजयी झाली आहे. कर्नाटक विधानसभेचा निकाल हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्काच आहे. कारण भाजपा विजयाच्या खात्रीमध्ये असताना त्यांना मागील २०१८ च्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या १०४  जागाच्या तुलनेत ३८ जागा गमवाव्या लागल्या. या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला तो जनता दल (धर्मनिरपेक्ष)  पक्षाला. या पक्षाने मागील २०१८ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ५० टक्के जागा गमावल्या. मागील निवडणुकीत ३७ जागा मिळविलेल्या जनता दलाला मात्र २०२३ मध्ये केवळ १९ जागांवर विजय मिळविता आला.  

Saturday, May 6, 2023

आदर्श समाजासाठी बुध्दाच्या विवेकवादाची गरज

भारतात ई.स.पूर्व सहाव्या शतकापर्यंत पुरोहितशाहीची किचकट धार्मिक कर्मकांडे, यज्ञामध्ये गायींची बळी प्रथा, धर्माज्ञाच्या नावाखाली दानासाठी शेतकऱ्याची पिळवणूक व त्यांच्या पशुधनाला पळवून नेण्यात येत असे. धर्मसंस्था मजबूत होवून स्वर्ग, देवता आणि अदृश्य शक्तिचे सारे नियंत्रण व पापपुण्यातून मुक्तीचे मार्ग केवळ ब्राम्हण पुराहिताद्वारेच व्हावी असा देवाचा आदेश असल्याचा दावा करण्यात येत होता. वैदिकांनी लिहिलेल्या धर्माशास्त्राना देवाची निर्मिती ठरवून त्याद्वारे समाजसंचालन करीत शास्त्राधारित सांस्कृतिकव्यवस्था निर्माण झाली होती. या व्यवस्थेने माणसात भेदाभेद करणारी जात व वर्णव्यवस्था निर्माण केली. स्त्रियांना घरी व समाजात सन्मानापासून वंचित करण्यात आले होते. ब्राम्हण पुरोहितांनी स्वत:ला देवाचे दूत घोषित केल्यामुळे गणराज्य व्यवस्थेतील राजे, सरदार व सामान्य जनतेसाठी  ब्राम्हण हेच दिशा देणारे नायक झाले होते. 

Friday, April 21, 2023

इतिहास पुनर्लेखन मिथकावर नव्हे तर तथ्यावर हवे !

 

देशातील महत्त्वाच्या घटनांचे कालक्रमानुसार तथ्यात्मक वर्णन व तिचे स्पष्टीकरण म्हणजे इतिहास होय. इतिहास हा कल्पनांचा बाजार नसतो, तर त्याची निर्भरता हि पुराव्यावर आधारित असते. जिथे पुरावे नसतात तेथे असे म्हटल्या जाते, अशी प्रथा आहे अशा वाक्यांनी पडदा टाकला ातो. असे कांगोरे इतिहासाच्या चौकटीत बसणारे नसतात. परंतु दुर्दव्याने आपल्या देशात असेच चालत आले आहे. यालाच मिथके म्हणतात. या मिथकांना पुराव्यांची, प्रत्यक्ष चाचपणीची व सत्यस्थितीची गरज नसते.

Friday, March 17, 2023

उच्च शिक्षण संस्थानेही जातीय भेदभावाच्या विळख्यात

 

भारत प्रजासत्ताक म्हणून १९५० ला जन्मास येऊन त्याच्या सत्तर वर्षांनंतरही भेदभाव आणि गैरवर्तनासारख्या समस्येवर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहे. त्याबरोबरच भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४, १५ आणि २१ या कलमाना पोकळ बनवून भारतातील उच्च शिक्षण संस्था आपल्या प्रतिष्ठेला धूसर करीत असल्याचे दिसून येत आहे. आयआयटी, आयआयएम, एम्स  व आयआयएससी सारख्या संशोधन  संस्थानामधुन  येत असलेल्या खेदजनक कहाण्या याची साक्ष देतात. 

मागासवर्गीय हिंदू समाज हा या देशाचा कणा आहे असे ओरडून सांगणारे तथाकथीत सवर्ण लोकच जमिनी स्तरावर त्यांचे पाय छाटण्यात अग्रेसर आहेत. भारतात अल्पसंख्य हिंदू सवर्ण समाज स्वत:ला देश व धर्माचा रक्षक समजू लागला आहे. परंतु बहुसंख्य हिंदू समाजाचे पाय छाटून त्यांचा रक्षक बनणे हे मालक व गुलाम या पुर्वकाळाच्या प्रथांचे पुनरुज्जीवन करणे होय.  बहुसंख्य हिंदू समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या परावलंबी तर आहेच परंतु त्याला अर्थहीन बनविल्यास तो सहज मानसिक गुलाम बनतो हा इतिहास आहे. कारण उच्च शिक्षण हेच माणसास स्वाभिमानी, स्वअर्थनीतीचा बोध व सजगतेचा गर्भइशारा देत असते. मागासवर्गीय हिंदू समाजाची उच्च शिक्षित बनण्याची प्रक्रिया रोखल्यास परिवर्तनाची चाल मोडीत काढता येवू शकते. 

Saturday, February 25, 2023

अमेरिका के सिएटल से जाती विनाश का संदेश

 

सिएटल सिटी, अमेरिका का एक ऐसा शहर जहा जातिगत भेदभाव को कानूनी दायरे में लाया गया है। सिएटल सिटी मे २१ फरवरी को हुए परिषद में 6-1 से प्रस्ताव पारित किया गया। सिएटल परिषद के सदस्य थे, लिसा हर्बोल्ड, टामी मोरालेस, क्षमा सावंत, अलेक्स पेडर्सन, देबोरा जौरेज़, डान स्ट्रॉस और अंद्रेव लेविस थे प्रस्ताव के विरोध में केवल  एक असहमतिपूर्ण वोट डाला गया अब, इससे वहा रहनेवाले भारतीय बहुजनोंको जातिगत भेदभाव के अत्याचार पर कानून का सरक्षण मिलेगा। वैसे, यह अमेरिका में जातिगत भेदभाव को लेकर उठाया गया पहला कदम नहीं है। उसके पहले पिछले तीन वर्षों में, अमेरिका में कई विश्वविद्यालयों और कॉलेजों ने जातिगत भेदभाव को प्रतिबंधित करने के लिए कदम उठाए हैं। दिसंबर 2019 में, बोस्टन के पास ब्रैंडिस विश्वविद्यालय पहला अमेरिकन कॉलेज है, जहा अपनी गैर-भेदभाव नीति में जाति को शामिल किया है। कैलिफोर्निया स्टेट यूनिवर्सिटी सिस्टम, कोल्बी कॉलेज, ब्राउन यूनिवर्सिटी और कैलिफोर्निया विश्वविद्यालय, डेविस ने जातिगत भेदभाव के खिलाफ कड़क उपाय अपनाए हैं। हार्वर्ड यूनिवर्सिटी ने 2021 में जातिगत भेदभाव के खिलाफ सामान कानूनी निति अपनाई

Saturday, February 18, 2023

शिवाजी राजेच्या सत्यनिष्ठ प्रतिमेस तडे देवून काय साधणार ?

देशात शिवाजी राजेंना मानाचे स्थान आहे. त्यांचे हे स्थान राजेनी केलेल्या कर्तुत्वामुळे निर्माण झाले. सामान्य माणसामध्ये असामान्य चेतना निर्माण करून त्यांनी स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्रातील मावळ्यांची त्यांना जीवापाड साथ होती. त्यांचे मावळे म्हणजे अठरापगड जातीची माणसे होती. नीती, नियमन, एकवाक्यता, आत्मविश्वास, निष्ठा व जिद्द या गुणामुळे त्यांना आपले अधिपत्य स्थापन करण्यात यश प्राप्त झाले. त्यांच्या यशाची पध्दत म्हणजे गनिमी कावा व सर्वांना सामावून घेण्याचे कौशल्य यात होती.

Thursday, February 9, 2023

लोकसंख्येच्या बदलामुळे चीनच्या डोकेदुखीत वाढ


जागतिक लोकसंख्या पुनरावलोकन (World population Review) ही जागतिक स्तरावरील जनगणनेच्या आकडेवारीवर लक्ष केंद्रित करणारी संस्था आहे. अलीकडे या संस्थेच्या प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसारभारताने लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकल्याचे म्हटले आहे. २०२३ लोकसंख्यावाढ तक्त्यानुसार भारताची लोकसंख्या १४२.३ करोड एवढी असून लोकसंख्या वाढीचा दर ०.८१ टक्के आहे. तर चीनची  लोकसंख्या त्याच्या घसरत्या (-०.०२ टक्के) दरासह १४२.५ करोड आहे. तर मॅक्रोट्रेंडस रिसर्च प्लाटफार्म नुसार भारताची लोकसंख्या १४२.८ कोटी आहे.

Tuesday, January 31, 2023

‘धर्मांतरण’ मानव विकास का एक मार्ग

मानव विकासप्राप्त करने के कई चरण हैं। वह आर्थिक समृद्धि द्वारा, सामाजिक और सांस्कृतिक क्षेत्रों में समानता स्थापित करके, सभी के लिए समान शिक्षा देकर, धर्म के माध्यम से मानसिक शांति स्थापित कर और एक दूसरे के साथ परोपकार का भाव रखकर मानव विकास को प्राप्त किया जा सकता है। सह्रदयी धर्म यह चीजें प्रदान करता है। लेकिन जब एक धर्म अपने ही धर्म के बहुसंख्यक लोगों के खिलाफ जा रहा होता है, तब  उत्पीड़ित लोग उस धर्म से तंग आकर दूसरे धर्मों में शामिल हो जाते हैं।

Friday, January 27, 2023

‘धर्मांतर’ हा मानव विकास साधण्याचा मार्ग

 

मानवी विकास साधण्याचे अनेक दुवे असतात. आर्थिक सुबत्ता प्राप्त होणे, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात समता प्रस्थापित होणे, सर्वांना सारखे शिक्षण मिळणे, धर्माच्या माध्यमातून मानसिक शांती स्थापित होणे व एकमेकासोबत परोपकाराने वागणे ह्या मानवी विकास साधण्याच्या पायऱ्या आहेत. धर्म ह्या बाबी पुरवीत असतो. परंतु एखादा धर्मच जेव्हा आपल्याच धर्मातील बहुसंख्य लोकांच्या विरोधात जात असेल तेव्हा त्या धर्मास कंटाळून पिडीत जनता दुसऱ्या धर्मात प्रवेश करीत असते. 

भारतात अनेक धर्म व विचारधारा सहवास करतात. त्यामुळे भारत एक धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देश म्हणून जगात आदराच्या स्थानी आहे. भारतात मुख्यत: वैदिक (हिंदू), बौध्द, जैन, इस्लाम व ख्रिश्चन हे धर्म आहेत. भारताच्या संविधानाने (कलम २५) प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केल्याने एखाद्याला आपल्या धर्मापेक्षा दुसरा धर्म व त्याची तत्वे योग्य  वाटल्यास तो धर्म स्वीकारू शकतो. आणि त्या प्रमाणे आपले जीवन जगू शकतो. भारतात अनेक धर्मांतरे झाली आहेत. परंतु आता अशा धर्मांतरावर काही राज्यांनी बंदी आणली आहे. तरीही काही ठिकाणी धर्मांतरे होत आहेत. मुख्य प्रश्न असा निर्माण होत आहे कि, अशी धर्मांतरे का होताहेत? त्यामागची कारणे काय आहेत?. हे शोधण्यासाठी पाठीमागच्या इतिहासात जावे लागते.

Friday, January 20, 2023

भारतीय महिला सुधारणावादी चळवळ व तिची मनोभूमिका

इतिहास असा विषय आहे कि, तो लपविता येत नाही. तो वस्तुस्थिती, प्रत्यक्ष सोदाहरण व तथ्यावर उभा असतो. इतिहास हा सुर्याप्रकाशासारखा प्रखर व निखर असतो. त्याला कल्पनाविलासाने तोलता येत नाही. त्याला अतिरंजित, विलासित  पुर्वगौरवाने व असे होते म्हणतात अशा शब्दांच्छलांनी झाकता येत नाही. आपल्या देशातील महिलाची स्थिती व तिचा अधीकार हा इतिहासाचा भाग असून तो तथ्यात्मक स्वरूपात अनेक ग्रंथात विदित झाला असला तरी कल्पनाच्या रंजक धर्मशास्त्रात पाखंडी लोकांकडून तो महान व गौरववादी बनविला गेला आहे. खरे तर तथ्यांशानुसार स्त्रीयांच्या समानतेचा अधिकार व शिक्षणातील त्यांचे स्थान पूर्वेतिहासात नगण्य व अमानुष  असेच होते. आपल्या देशात समाजसुधारक व समाज क्रांतीकारकांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे शिक्षण प्राप्त महिलांची पहिली पिढी हि एकोणीसाव्या  शतकात उदयास आली.

Sunday, January 1, 2023

हिंदुओं का बौद्ध धर्म में परिवर्तन और उसके कारण

बाबासाहेब अंबेडकर ने पिछड़े वर्ग को संबोधित करते हुए कहा कि, धर्म आपका प्रिय विषय है, इसलिए आप हिंदू धर्मावलंबियों से धार्मिक और सामाजिक अधिकार मांगते हैं। लेकिन वे आपको वह अधिकार देने के लिए तैयार नहीं हैं। इसका मतलब है कि, आप धर्म से हिंदू नहीं हैं। आप जिस हिंदू धर्म के हैं, उसी के लोग आपसे नफरत करते हैं। वे आपको शत्रु मानते हैं। ऐसे में आपको अपने लिए कोई नया रास्ता तलाशना चाहिए। उन्होंने कहा, हिंदुओं के पैर पकड़कर और बिना कारण भीख मांगकर अपनी मानवता की प्रतिष्ठा को कम मत करो। उन धर्मोंपर विचार करें, जो आपके सामाजिक सुधार और उत्थान पर ध्यान केंद्रित करते हैं। बाबासाहेब अंबेडकर के धर्मांतरण के 66 साल बाद भी हिंदू धर्म, उसकी संस्कृति और धार्मिक लोगों के स्वभाव में कोई बदलाव नहीं आया है। आए दिन कहीं न कहीं दिल दहला देनेवाली घटनाएं हो रही हैं। इससे पिछड़े वर्ग के समाज में बेचैनी के कारण हिंदू धर्म छोड़कर अन्य धर्मों में जानेवालों की संख्या में लगातार वृद्धि हो रही है। मानवता में रुचि रखनेवाले कई प्रसिद्ध लोगों ने भी बौद्ध धर्म की दीक्षा ली है।