Saturday, October 23, 2021

लखबीरसिंग हत्या की जड़े जाति-धर्मवाद और कुटिल मानसिकता में


 बाबासाहब आंबेडकर ने कहा था, मेरा ऐसा कोई धर्म नहीं, जिसे मैं अपना समझकर गले लगा लू! डॉक्टर आंबेडकरने ऐसा क्यों कहा होगा? इसका उत्तर देश के हर कोनेमें होती रोज़मर्रा हत्या से मिलती है। दलितोंकों किसी भी कारण से मारापिटा जाता है, दलित महिला रोज शारीरिक अत्याचार का शिकार बनती है। उन्हे क्रूरता से मानवीय अधिकार वंचित किया जाता है। भारत के तथाकथित सभ्य समाज को ना इसका गुस्सा आता है, ना आरोपियोंके सजा के लिए रोड पर आता है। सच तो यह भी है, दलित भी अन्याय सहन करने की आदत बना बैठा है। जो आवाज उठाता है, उसे पुलिस या दबंगियों द्वारा जेल में ठूसकर मारा जाता है। आज के भारत का यही एक क्रूर सच है।

Wednesday, August 11, 2021

उत्तर प्रदेशातील मागील निवडणूक आकडेवारीचा संभाव्य अन्वयार्थ



आकडेवारी, मग ती कोणतीही असो, आकडे हे पुढील काळात घडणार्‍या घटनाची नांदी ठरवीत असतात. शेअरमार्केटच्या गुंतवणूकीतून फायदा करवून घ्यायचा असेल तर, ट्रेडरला शेअरच्या मागील एक, तीन वा पाच वर्षातील आकडीय हालचालीचे विश्लेषण करावे लागते. भविष्याचा वेध घेत योजना यशस्वी करण्यासाठी नीतिकारांना आकडे फार महत्वाचे असतात. तसेच देशातील निवडणुकींचे आहे. राजकीय विश्लेषक विविध पक्षांच्या यशस्वितेचे वा पराभूतपणाचे भाकीत करण्यासाठी वर्तमान परिस्थिती आणि भूतकाळातील त्या त्या पक्षांची निवडणुक आकडेवारी, सामाजिक समीकरण आणि सद्यस्थिती बघून आपले अंदाज व्यक्त करीत असतात. अशी भाकिते कधी खरी ठरतात तर कधी सपशेल नापास होतात. 

Wednesday, July 21, 2021

ओबीसी समाजाच्या वैचारिक मागासलेपणातील घटक

 


मानवाला शिक्षणाची गरज का भासते? याचे उत्तर शोधायचे झाल्यास, निसर्गाने मानवाला दिलेल्या बौध्दिक क्षमतेला अधिक विकसित करण्यासाठी व मानवी मूल्ये जोपासत आधुनिक पध्दतीचे जीवन जगण्यासाठी शिक्षणाची गरज भासते. बौध्दिक क्षमतेच्या आधारेच मानवाने प्रगति केली आहे. मात्र ज्यांना शिक्षणाचे दवबिंदू मिळाले नाहीत, ते समाजघटक अधिकाधिक बौद्धिकदृष्ट्या मागास होत गेले. भारताच्या इतिहासातच ओबीसी समाजाच्या मागासलेपणाची बीजे बघायला मिळतात. वर्णव्यवस्था आणि धर्मशास्त्राच्या आधारावर ओबीसीना शिक्षण व संपत्तीच्या अधिकारापासून वंचित ठेवून आपल्या सोईप्रमाणे राहण्यास भाग पाडण्यात आले. वर्णश्रेष्ठतेच्या पायावर अधिकार वंचित करणे व ८५ टक्के लोकसंख्येने विरोध न करता मूकेपणाने स्वीकारली. म्हणजेच हा निशस्त्र समाज १५ टक्के लोकांच्या किती दहशतीखाली वावरत होता याची कल्पना येते. आजही त्यात फार बदल झाला असे दिसत नाही. “ठेविले अनंत तैसेची राहावे” आणि आलेया भोगासी असावे सादर” याच धर्म शिकवणुकीवर ओबीसी समाज चालताना दिसतो. 

Friday, July 9, 2021

सह जगण्याच्या मतभिन्नतेतूनही भारतीय एकात्मकतेची मजबूत गढी

 


नुकताच प्यु रिसर्च सेंटरचा संशोधकीय अहवाल प्रकाशित झाला. प्यु रिसर्च सेंटरद्वारे जगभरातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय  बदल याचा जनमाणसावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास व त्याचे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यात येतात. भारतात प्यु रिसर्च सेंटर द्वारा १७ नोव्हेंबर २०१९ ते २३ मार्च २०२० च्या काळात राष्ट्रीय स्तरावर १७ भाषामध्ये एकूण ३०,००० हजार भारतीय लोकाकडे जावून, प्रत्यक्ष समोरासमोर बसून प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे अशा नमूना सर्वेक्षणाच्या मर्यादा व कमी अधिक त्रुटी लक्षात घेतल्यातरी असे सर्वे विश्वासार्ह असतात असे मानायला हरकत नाही. तरीही प्यु रिसर्च सेंटर्सने केलेले सर्वेक्षण आणि त्याद्वारे काढलेले निष्कर्ष यांची सावधगिरी बाळगून विश्लेषण व मूल्यमापन केले पाहिजे. प्यूच्या  सर्वेक्षणातून एकप्रकारे भारतीयांच्या मनात असलेल्या  भावना समोर आल्या आहेत. भारतीयात असलेली धार्मिकता, श्रध्दा, एकमेकाबद्दल असलेला भाव व दुसर्‍या धर्माबाबतचे त्याचे मत, भारतीय स्त्रिया व जातीभावना यासोबतच राजकारणातील जटीलता यावर या सर्वेक्षणातून प्रकाश पडतो.

Sunday, June 20, 2021

महाकवि अश्वघोष के साहित्य का कालीदास पर प्रभाव

 

भारत के इतिहास में महाकवी अश्वघोष का एक महत्वपूर्ण स्थान है। किंतु भारतीय जनमानस अश्वघोष के ज्ञानसंपदा से अनभिज्ञ है। इसका मुख्य कारण उनके साहित्यरचना को इतिहास एंव प्रादेशिक भाषा साहित्य में उनको स्थान न मिलना है। महाकवि अश्वघोष की रचनाओने कालीदास एंव तुलसीदास से अधिक उचि पहाड़िया को छुवा है। लेकिन उनका अपराध यही है की, उन्होने ढकोसले कल्पित कल्पनाओंकों ठुकराकर वस्तुस्थितिया और वैज्ञानिक तर्कपर अपनी बात रखी थी। उन्होने लोगोंकों आस्था एंव श्रध्दामे नहीं डुबाया। अगर वे ऐसा करते, तब उन्हे कालीदास एंव तुलसीदास से कई अधिक उचा स्थान मिलता! क्योंकि भारतके लोगोंका मनमस्तिष्क अपरिपक्व है। वह खुद सोचना नहीं चाहता, बल्कि केवल झूठी कहानिया सुनना चाहता है। आज भी वह बाल्यावस्था में है। 

इत्सिंग एंव ह्यू एनत्संग जैसे विश्वविख्यात प्रवासी विद्वानोने अश्वघोष के  विद्वता के प्रशंसक रहे है। सँम्युअल बिल ने सबसे पहले अश्वघोष पर अनुसंधान किया। उन्होने वर्ष 1883 में  अश्वघोष पर चीनी भाषा में लिखे साहित्यका अनुवाद किया। अश्वघोष कृत बुध्दचरित्र का वह पहला अनुवाद था। बोथलिंग ने भी अश्वघोष पर अध्ययन किया। अश्वघोष साकेत (अयोध्या) के निवासी थे। वे महान तार्किक, दार्शनिक, कवि और विद्वान थे। अश्वघोषको  संस्कृत नाटक के जनक और कालिदास (5 वीं शताब्दी) से बड़ा कवि माना जाता है। उन्होंने काव्य के रूपमें संस्कृत कविता की शैली को लोकप्रिय बनाया।

मराठा आरक्षण पर गरमाई महाराष्ट्र की राजनीति


 “एक मराठा लाख मराठा” इस बैनर तले महाराष्ट्र के कोने कोने से मराठा जाती को आरक्षण मिलने के लिए मोर्चे निकाले गए थे। मराठोंके मोर्चे इतने बड़े थे की, आरक्षण विरोधी एंव इस क्षेत्र के सामाजिक वैज्ञानिक भी अपनी प्रतिक्रिया देने के लिए घबराते महसूस कर रहे थे। उन्हे लग रहा था की हमे मराठा विरोधी कहा जाएगा। इस स्थिति में महाराष्ट्र सरकार द्वारा स्थापित गायकवाड कमीशन के निष्कर्ष एंव शिफारस पर मराठा आरक्षण अधिनियम 2018 पास किया गया। इस अधिनियम पर कुछ संस्थाए एंव वकीलो द्वारा उच्च एंव सर्वोच्च नायालयोमे याचिकाए दायर की गई। सर्वोच्च न्यायालयोंके चार जजो द्वारा सुनवाई के बाद मराठा आरक्षण अंधिनियम 2018 को निरस्त किया गया। तब से महाराष्ट्र की राजनीति एंव सामाजिक स्थितिमे बदलाव के हालात दिखने लगे है।  

Saturday, May 29, 2021

मराठा आरक्षणाचा न्यायालयीन निर्णय व महाराष्ट्राची सद्यस्थिती


“एक मराठा लाख मराठा” या बॅनर खाली महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मराठा जातीना आरक्षण मिळावे या हेतूनी धडाकेबाज आंदोलने झाली. ही आंदोलने मनात धडकी भरविणारी होती. आंदोलन विरोधी प्रतिक्रिया देणे म्हणजे मराठा विरोधी असे शिक्कामोर्तब होवू लागले होते. नेते, पक्ष यांचे सोबत या क्षेत्रातील तज्ञांनाही घाम फुटत होता. अशा परिस्थितीमध्ये गायकवाड आयोगाच्या निष्कर्षाच्या आधारे सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा २०१८ व त्यास आक्षेप घेत काही संस्था आणि वकीलानी प्रथम हायकोर्ट आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निकाल दिला असून मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा निरस्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परत एकदा तेही कोरोंना काळात एक मराठा लाख मराठा सारख्या आंदोलनाचे नगारे वाजतायत की काय असे वाटू लागले आहे

Wednesday, May 26, 2021

मराठा आंदोलन आणि आरक्षणास किलर ठरणारा सायलेंट झोन

 

“एक मराठा लाख मराठा” या बॅनर खाली महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मराठा जातीना आरक्षण मिळावे या हेतूनी धडाकेबाज आंदोलने झाली. ही आंदोलने मनात धडकी भरविणारी होती. या आंदोलनाच्या विरोधी प्रतिक्रिया देण्यासाठी नेते, पक्ष यांचे सोबत या क्षेत्रातील तज्ञानाही घाम फुटत होता. अलीकडेच सर्वोच्च नायायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निकाल दिला असून महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा निरस्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परत एकदा एक मराठा लाख मराठा सारख्या आंदोलनाचे नगारे वाजतायत की काय असे वाटू लागले आहे.  मराठा जातींना आरक्षण मिळू नये असे

Friday, May 14, 2021

प.बंगाल विधानसभा २०२१ निवडणुक निकालाचा अन्वयार्थ

 

कोविद-१९ च्या दुसर्‍या लहरीच्या काळात भारतात पाच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. परंतु याच निवडणुका ह्या भारताला अद्दल घडविणार्‍या ठरल्या आहेत. निवडनुकातील बेजबाबदार पणामुळे लक्षावधि भारतीय आज कोरोंनाचे बळी ठरतं आहेत. भारताच्या आजवरच्या इतिहासातील हे एक काळे पान होय. २०२१ च्या विधानसभा निवडणुका ह्या अनेक अंगाने देशाच्या राजकारणाच्या दिशा बदलविणार्‍या ठरल्या आहेत. विशेषत: प.बंगाल मधील निवडणूका. प.बंगालमधील निवडणुकीच्या काळातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघितल्या तर, प.बंगालातील निवडणुका  भारतीय जनता पक्षासाठी फार महत्वपूर्ण होत्या. कोणत्याही परिस्थितिमध्ये प. बंगालच्या विधानसभेचा किल्ला सर करायचाच याच हिरहिरीने प्रधानमंत्र्यापासून ते मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट पासून भाजप शासित राज्यातील पदाधिकारीही निवणुकांच्या रणधूमाळीत उतरले होते. तर ममता बॅनर्जीसाठी, आपल्या किल्ल्याची तटबंदी कायम व भक्कमपणे ठेवायची होती. यात डावे व कॉंग्रेसची आघाडी ही केवळ नावापुरतीच अस्तीत्वात होती. निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेवर सुध्दा बरेच आक्षेप घेण्यात येवून आयोगाला भाजपाची वाढीव शाखा संबोधल्या गेले. निवडणूक आयोगावरचा हा आरोप त्यांच्यासाठी एक कलंकच असून भारतीय लोकशाहीवरचा तो आघात होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोरोंना काळातील या वादळी निवडणुकानंतर आलेले निवडणूक निकाल हे आश्चर्यजनकच होते. भाजपाच्या हातात प.बंगालची सत्ता न आल्यामुळे भाजपा व संघाने जे भविष्यकालीन डावपेच रचले होते  त्याला तूर्तास निवडणूक निकालाने एक मोठा ब्रेक लागला आहे. निवडणूक व्यवस्थापन गुरु प्रशांत किशोर यांच्या कथनानुसार भाजपा-संघाच्या “एक देश एक पार्टी” ह्या अजेंड्याला पराभवामुळे धक्का बसलेला आहे. किशोर यांनी निवडणूक आयोगावर “भाजपाची वाढीव शाखा” अशी केलेली टीका ही भारतीयांना चिंतेमध्ये टाकणारी आहे. दुसरीकडे निवडणूक निकालामुळे ममता बॅनर्जीला राष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असून २०२४ च्या निवडणुकामध्ये त्या महत्वाची भूमिका बजावू शकतील. भारतातील मजबूत व पाताळयंत्री असलेले राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व बोलका प्रधानमंत्री मोदी यांचा कसा मुकाबला करायचा यावर विरोधी पक्षांना बरेच मंथन करावे लागेल.

Tuesday, May 4, 2021

बामसेफ: कांशीरामजी का एक अधूरा सपना

 

मा. कांशीराम और बामसेफ का एक अन्योन्य सबंध है। बामसेफ के निर्माण का मूलस्थान था महाराष्ट्र का पुणे शहर। बाद में इसे नई दिल्ली के करोलबाग में स्थानांतरित किया गया। बामसेफ का निर्माण पिछड़े वर्ग एंव वंचित समुदायोंके पढेलिखे शिक्षित कर्मचारियो द्वारा किया गया। उसका निर्माण पिछड़े शोषित समाज को जिसमे वे पैदा हुए, उनके गुलामी की दासता को खत्म करने के लिए किया गया था। इसी उद्देश को ध्यान में रखते हुए संगठन की संरचना को विकसित किया गया। बामसेफ वह संगठन है, जो तीव्र अभिलाषा, शोषण की आत्मपरीक्षा, श्रमसाध्य विवेचन, परखे हुए प्रयोग एंव उत्सर्जित धारणा से निकला था । समता आधारित शासन व्यवस्था और आर्थिक गैरबराबरी मिटाने के लिए की व्यवस्थापरिवर्तन उसका मकसद था।

Sunday, March 21, 2021

प.बंगाल का चुनाव: सत्ता के लिए शासक वर्ग की लढाई

 

प.बंगाल चुनावी घमासान 
प.बंगाल मे एप्रिल मे आठ चरणो मे विधानसभा चुनाव होने जा रहा है। मुख्यत: दो पार्टिया भाजपा और तृणमूल कॉंग्रेस तथा वामपंथ-काँग्रेस का गठबंधन चुनावी मैदान मे है। पश्चिम बंगाल के अभीतक के राजनीति मे काँग्रेस, वामपंथी और तृणमूल काँग्रेस का ही शासन (सत्ता राज) रहा है। लेकिन तीनों शासन काल मे एक समानता दिखती है। यह समानता है ब्राह्मण राज। इन पार्टियोंमे ओबीसी, दलित और आदिवासी कार्यकर्ता केवल हाथ मे झेंडा लहराने, दंगा कराने और मतदाताओ को पार्टी वोटर बनाने के शिवाय कोई रोल नहीं होता। इन पार्टियोंके मंत्रिमंडल मे 90 प्रतिशत मंत्री केवल ब्राह्मण समाज से सबंधित होते है । मंत्रिमंडल मे बोस, भट्टाचार्या, बैनर्जी, चटर्जी, सेन, मुजूमदार, चक्रवर्ती, रॉय के अलावा दूसरे किसी के नाम नहीं होते। प.बंगाल ये लोग शासक बन गए है ।

Sunday, February 14, 2021

गटातटांचे चौकीदार आणि बैल सिहाची गोष्ट

सहाव्या शतकातील ही गोष्ट आहे.जी  आजच्या परिस्थितीवर लागू होते. ही गोष्ट आहे  चार बैल  व एका सिहाची. एका शेतामध्ये चार बैल एकत्र चारा खायचे. शेतामध्ये आलेल्या एका सिहाचा त्यांनी मुकाबला करून पळवून लावले. जेव्हा सिंह एका बैलाजवळ जायचा तेव्हा त्याच्या विशिष्ट खुनेणे इतर तीन बैल जवळ येवून आपल्या शिंगांनी पळवून लावीत. त्यांच्या एकसंघ राहण्यामुळे सिहाला शिकारच करता येत नव्हती. परंतु काही कारणामुळे त्यांच्यात फुट पडली. आपसातच तुला पाहून घेईन या वृत्तीने व एकमेकांचा संपर्क सोडून  ते चार बैल शेताच्या चार कार्नरवर जावून चारा खावू लागले. सिहाला तेच हवे होते. मग त्याने एकेक करीत चारही बैलांना खावून टाकले. ही कथा बहुजनांना बरेच काही सांगू इच्छिते. परंतु "बहुजन है की वह मानता ही नही, क्योकी वह ठहरे है आज के बैल.   बहुजनांच्या समस्या व त्यांच्या आर्थिक  स्थितीवर नजर टाकली तर दिसणारे दृश्य भयावह असल्याचे दिसते. त्यांच्या विविध समस्यावर मुकेपणाचे सावट पसरलेले आहेत. सामाजिक समस्या हा चर्चेचा विषय न होता त्यावर न बोललेच बरे! अशी सर्वांगीण मानसिक स्थिति झाली आहे.