Wednesday, April 8, 2026

सम्राट अशोक के सांस्कृतिक इतिहास की उपेक्षा: ऐतिहासिक विस्मृति या एक राजनीतिक-सांस्कृतिक साजिश?


 भारतीय इतिहास में सम्राट अशोक का स्थान एक ऐसे शासक के रूप में निर्विवाद है, जो सबसे अधिक भारतीय इतिहास में सम्राट अशोक का स्थान एक ऐसे शासक के रूप में निर्विवाद है, जो सबसे अधिक प्रभावशाली और नैतिक मूल्यों पर आधारित था। उनके साम्राज्य की सीमाएँ लगभग पूरे भारतीय उपमहाद्वीप तक फैली हुई थीं। इस विशालता के प्रमाण उपलब्ध शिलालेखों, स्तंभ लेखों और पुरातात्विक साक्ष्यों से मिलते हैं। अशोक के आदेशों में व्यक्त उनकी दूरदृष्टि, शासन के सिद्धांत और 'धम्म' की अवधारणा को आधुनिक राजकाज के लिए आदर्श माना जाता है। उन्होंने अपनी राजनीतिक विचारधारा के केंद्र में अहिंसा और समानता को रखा, और जनता को नैतिक अधिकार प्रदान किया। उनके शासनकाल में, भारत पूरे विश्व के लिए 'विश्वगुरु' बन गया था।

Neglect of Emperor Ashoka’s Cultural History: Historical Amnesia or a Political–Cultural Strategy?

 


Emperor Ashoka holds an undisputed place in Indian history as one of the most influential and ethically grounded rulers. The boundaries of his empire extended across almost the entire Indian subcontinent. This vastness is evident from available inscriptions, pillar edicts, and archaeological evidence. The vision, principles of governance, and the concept of Dhamma expressed in Ashoka’s edicts are still considered ideal for modern statecraft. He placed non‑violence and equality at the centre of political philosophy and granted moral authority to the people. Under his rule, India had become a Vishwaguru for the world.

Yet today, the Indian state and Brahminical cultural establishment continuously push Ashoka to the margins of mainstream history. His birth anniversary and his contributions are routinely ignored by government and cultural institutions.

Thursday, April 2, 2026

सम्राट अशोकाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष: ऐतिहासिक विस्मरण कि राजकीय-सांस्कृतिक रणनीती?

 


भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि नैतिकतेवर आधारित म्हणून सम्राट अशोकाचे स्थान निर्विवाद आहे. त्यांच्या राज्याच्या सीमा भारतीय उपखंडाच्या जवळजवळ संपूर्ण भागावर पसरल्या होत्या. उपलब्ध शिलालेख, स्तंभलेख आणि पुरातत्त्वीय पुराव्यांवरून त्याचा विस्तार दिसतो. अशोकाच्या शिलालेखांमध्ये व्यक्त झालेली दृष्टी, शासनतत्त्वे आणि ‘धम्म’ ही संकल्पना आजही आधुनिक राज्यकारभारासाठी आदर्श मानली जाते. त्याने अहिंसा आणि समतेला राजकीय तत्त्वज्ञानाचे केंद्र बनवले आणि प्रजेला नैतिक अधिकार दिला. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारत जगात विश्वगुरु बनला होता. तरीही,  आजची भारतीय राजसत्ता आणि ब्राम्हणी  सांस्कृतिकशाही अशोकाला इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून सतत बाजूला ठेवीत आहे. अशोकाची जयंती  व त्याच्या कार्यावर शासन व सांस्कृतिक विभागाकडून सतत दुर्लक्ष होत आहे.