पंढरपूरचा विठ्ठल हा वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू म्हणून
ओळखला जातो. आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करणार्याला वारकरी म्हणतात. हि वारी
सर्वसमावेशक समतेच्या प्रवासाची असते. या वारीत कुणबी, मराठा, महार ब्राम्हण,
माळी व धनगर सर्व जाती व धर्माचे लोक एकत्र चालतात. हा लोकसमतेचा जिवंत प्रयोग असतो.
संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, सावता माळी, जनाबाई आणि मुक्ताई यांच्यासारख्या
अनेक संतांनी उभारलेली वारी परंपरा लोकसामान्यांची परंपरा बनली असून वारकरी संप्रदाय
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा भाग झालेला आहे. हा वारकरी
संप्रदाय प्रेम, समता, भक्ती आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा
आहे, तर पंढरपूरचा विठोबा आपल्या भक्तांचा
निर्विवाद असा लाडका देव व सखा असून त्याचे अधिष्ठान जाती व धर्मव्यवस्थेच्या
पलीकडील समतेचे आहे.
आषाढी महिन्यामध्ये महाराष्ट्रात वारकरी समुदाय नाचत गाजत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतो. दरवर्षी जेव्हा विठ्ठलाच्या वारीचा काळ येतो तेव्हा नेमका विठ्ठल आहे तरी कोण? यावर प्रश्न निर्माण होवून बौद्धिक चर्वण सुरू होते. आता तर सोशल मिडीयाचा जमाना आहे, त्यामुळे वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांवर अवलंबून न राहता सोशल मिडीयावर विस्तारित चर्चा होवू लागली आहे.
लद्दाख की
राजधानी लेह इस यात्रा का प्रारंभिक बिंदु है। लेह एक ऐतिहासिक और सांस्कृतिक
केंद्र है, जहां
बौद्ध मठ, पुराने महल और स्थानीय बाजार देखने को
मिलते हैं। लेह पैलेस, शांति
स्तूप और थिकसे मोनेस्ट्री यहां के प्रमुख आकर्षण हैं। यहां से यात्रा की शुरुआत
करने से पहले पर्यटकों को ऊंचाई की समस्या (एएमएस) से बचने के लिए कुछ दिन आराम
करने की सलाह दी जाती है।
लद्दाख हे भारतातील एक अद्भुत आणि मोहक पर्यटन स्थळ आहे, जे त्याच्या उंच पर्वत, निळे तलाव आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रवास एक अविस्मरणीय अनुभव देतो. लेह ते पँगोंग सरोवर, जो नुब्रा व्हॅलीमधून मार्गे जातो, तो एक रोमांचक आणि संस्मरणीय प्रवास आहे. या प्रवासात पर्यटकांना लडाखची संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि रोमांचक मार्गांचा आनंद घेता येतो.
लद्दाखची
राजधानी लेह हे या प्रवासाचा प्रारंभ बिंदू असला तरी लेह ला श्रीनगर मार्गेही जाता
येते. लेह हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे, येथे बौद्ध मठ, जुने राजवाडे आणि स्थानिक
बाजारपेठा पाहता येतात. लेह पॅलेस, शांती स्तूप आणि ठिक्से मठ हे येथील प्रमुख आकर्षण आहेत. लेह
मधून पुढे प्रवास सुरू करण्यापूर्वी, उंच लद्दाखमध्ये पर्यटकांना ऑक्सीजन
लेवलसोबत जुळवून घेण्यापासून एक वा दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो.
आज के समय लद्दाख
भारत का एक केंद्रशासित प्रदेश है। जब जम्मू काश्मीर पूर्ण राज्य के स्वरूप में
था, तब लद्दाख जम्मू काश्मीर का अभिन्न अंग था। लद्दाख सामरिक दृष्टी से भारत का
महत्वपूर्ण प्रदेश है। क्योकि लद्दाख की सीमाए भारत के अंतर्द्वंदी पाकिस्तान और
चीन के साथ जुडी है। भारत के स्वतंत्रता के बाद लद्दाख को हड़पने का प्रयास
पाकिस्तान ने १९४८ में, तथा चीन द्वारा १९६२ में किया गया था। लेकिन लद्दाखवासियोने भारतीय सेना का
साथ देकर १९७१ के युध्द में पाकिस्तान के बाल्टिस्तान क्षेत्र से तुरतुक और थांग
का भूभाग वापिस ले लिया। लद्दाखवासियोंको भारत के प्रति अपनापन एंव जो श्रध्दा रही, वह अद्वितीय है।
इसका मुख्य कारण भारत गौतम बुध्द की कर्मभूमि होना एंव लद्दाख के लोगो में बौध्द
धर्म के प्रति दृढ़ आस्था रहना है। लद्दाख में इसाई धर्म के प्रसार के लिए ब्रिटिश, जर्मन, इटली एंव
हंगेरी से इसाई मिशनरी आये। उन्होंने यहाँ पहले लद्दाखी एंव तिब्बती भाषा सीखकर
बौध्द धर्म को जाना। लद्दाखी -अंग्रेजी और जर्मनी शब्दकोष बनाए।
कांशीरामजी यांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या संकल्पनेला काही बुद्धिवादी विचारवंताना सोडले तर बहुंतांशी विचारवंतांनी फारसे उचलून धरले नव्हते. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष व प्रस्थापित विचारांच्या मिडीयाच्या विरोधात गेलो तर आयुष्यात आपल्याला काहीही (पद व प्रतिष्ठा) साध्य करता येणार नाही’ या भीतीने काही तथाकथित आंबेडकरवादी कांशीरामजींच्या संघर्षापासून दूर राहिले. व्यक्तिगत लाभासाठी सत्ताधार्यांना चुचकारणे व त्यासाठी समाजाचा बळी देणे हे अशा लोकांचे ध्येय राहिले होते.दलितांच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्द्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत बहुजनवादी कधीपर्यंत विघटीत राहणार आहेत? हा आजचा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण समाजाचा विकास बघायचा कि केवळ एक दोन नेत्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास हे आता लोकांनीच ठरवायला हवे. एक संघटना व एक पक्ष या भूमिकेकडे हा बहुजन समाज कधी बघणार आहे? सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय लढे हे एकाच वेळेस व एकमेकाच्या साथीने लढल्यास ध्येय लवकर गाठता येईल हे आजच्या तथाकथित नेत्यांना का कळत नाही? समाजाच्या विकासासाठी नियोजन, साधनसामग्री, दबाव गट, एकीकृत वोट बँक, अवलोकन करण्याची क्षमता व सत्ताधार्यांना वाकविण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे.
चित्रपटगृहात संभाजी राजेवर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली. वास्तविकत: छावा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या “छावा” कादंबरीवर आधारित आहे. अशा कादंबर्या व नाटकातील बरेच प्रसंग हे काल्पनिक असतात. परंतु साध्या व भोळ्या जनतेला असे प्रसंग खरे वाटू लागतात व त्यातूनच आपले मत बनवीत असतात. अशावेळेस स्वार्थी व राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचे नेते त्यात तेल ओतण्याचे काम करतात. यातून आपल्या देशाचे नुकसान होते हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
अलीकडेच प्यू रिसर्च सेंटर्स या संस्थेने जगभरात वाढता धार्मिक राष्ट्रवाद व त्याची देशानुरूप तुलना यावर संशोधनात्मक सर्वे केला. प्यू रिसर्चने हा सर्वे एकूण ३५ देशांमध्ये जानेवारी २०२४ पासून मे २०२४ पर्यंत करण्यात आला. या सर्वेनुसार जगभरात धार्मिक राष्ट्रवादाची होत असलेली वाढ ही एक जागतिक प्रवृत्ती बनत चालली आहे. हा धार्मिक राष्ट्रवाद त्या त्या देशाची सद्यस्थिती व राजकारणाला प्रभावित करीत असून अशा देशात प्रभावी धर्मवादी नेतृत्वाचा उदय झाला आहे. बहुसंख्यांक धर्मवाद व राजकारण एकमेकाचे सहकारी बनू लागले असून ते धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक ठरत आहे.