Monday, January 14, 2013

दलित-बहुजनांना अडकवलेय रोजी-रोटीतच! - डॉ. ऊर्मिला पवार

दलित-बहुजन समाजाला रोजी- रोटीमध्ये व्यवस्थेने अडकवून ठेवले आहे. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठीच त्याला सर्व ताकद पणाला लावावी लागते आणि उरलेल्या ताकदीने तो स्वत:ला घडवू पाहतो. स्वत:ला घडविताना तो कुठेतरी व्यक्त होऊ पाहतो, आपलं अस्तित्व निर्माण करू पाहतो. पण प्रत्येक ठिकाणी त्याला कमी लेखले जाऊन नाकारण्यात येतेय. ही स्थिती बदलण्यासाठी आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ११ व्या

Saturday, January 12, 2013

When Periyar met Vinoba Bhave

   
From Tamil daily Thina Thanthi, 2 August 2004
Social revolutionaries Periyar and Vinoba Bhave met on 18 January 1957. Thina Thanthi reported that Periyar spoke to the paper's reporter about some of the issues that were discussed at the meeting. The paper reproduced the conversation between the two leaders.

"Bhave: I heard that you are fully engaged in the struggle to abolish caste system.
Periyar: I have taken up the abolition of caste system as my first priority. I believe that if the system is abolished people would overcome ignorance and they would lead a disciplined life.
Bhave: I admit that caste system should be abolished. But, I cannot endorse your acts of breaking the idols of our Gods and burning of our Epics.
Periyar: The Gods and Epics are the root cause of the system. That's why, I am targeting them. If we get rid of the Gods and Epics, then the caste system that they created will automatically disappear.
Bhave: There are good things and bad things in Epics. We have to take the good and leave out the bad..."
Periyar: How many people can do it? If you mix poison and sugar and give it, how many people can eat the sugar alone

Friday, January 4, 2013

मराठी साहित्य संमेलनावर ब्राम्हणशाहीचे आक्रमण



चिपळूण येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे मुखपृष्ठ व व पत्रिकेच्या शेवटच्या पानावर आर्य ब्राम्हणांच्या अवतार संकल्पनेतील सहावा अवतार असलेल्या परशुरामचे छायाचित्र परशुरामाच्या कु-हाडीसह  छापण्यात आले आहे. परशुराम याने आपल्या सख्ख्या आईचा खून केला होता व त्याने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती. पौराणिक साहित्यानुसार त्याने बहुजन समाजावर अनन्वित अत्याचार केलेले आहेत. म्हणजे तो

Saturday, December 29, 2012

भीमा कोरेगावचा रणसंग्राम: पेशव्याच्या दंडेलशाहीला महारांचे प्रतिउत्तर


महार ही जमात मुळात क्षात्रवृत्तीची असून ती शूरवीर, कर्तबगार व पराक्रमी होती. शिवकाळात महारानी अनेक पराक्रम करीत स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे कार्य केले होते. रायनाक महार हा रायगडाचा किल्लेदार होता तर कालनाक व सोंडकर महार यांच्याकडे रोहीडा किल्ल्याची नाईकी होती. संभाजी राजेच्या वधानंतर झालेल्या संग्रामात नागेवाडीच्या महारानी व मौजे वेलंग

Tuesday, December 18, 2012

परिवर्तनाचा लढा जमीनदोस्त!

संजय पवार विचार तिसर्‍या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फुले, शाहू, आंबेडकरांचा गजर, ब्राम्हणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून मला थोडे अंतर्मुख होऊन पुढच्या पंचवीस -तीस वर्षात आपण नेमके कुठे असू याचा विचार करावासा वाटतो. कुणाचे साहित्य टिकेल यापेक्षा

Monday, December 17, 2012

A reality check over Dalits’ emancipation. (Frontline)


ACCORDING to data obtained in 2007, about 17 per cent of Scheduled Caste persons in the country cultivate land; about 12 per cent in the rural areas and 28 per cent in the urban areas are in business, albeit small; the literacy rate among them has gone up to 57 per cent; unemployment has diminished; and the share of the S.Cs in government services has improved. As a consequence of all these positive changes, poverty has declined among the S.Cs, says Sukhadeo Thorat in Dalits in India: Search for a Common Destiny. Furthermore, he cites evidence to suggest that the practice of untouchability and discrimination have reduced to a certain extent in some public spheres.
Those who plead for the exclusion of the creamy layer in the S.C. community from the reservation ambit will find these data useful. The concern of Thorat’s book is not to protect the quota benefits enjoyed by

Monday, December 10, 2012

शिवाजी पार्क चे शिवतीर्थ : शिवसेने कडून शिवाजी महाराजांचा अपमान



छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे प्रतीक असलेले शिवाजी पार्क हे मुंबईचे प्रसिध्द मैदान. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेना राज्यात जगली, फोफावली व सत्तेत आली त्याच शिवाजी महाराजाच्या नावाला विरोध करीत शिवाजी पार्कचे नाव बदलवून शिवतीर्थ असे नामांतरण करण्याचा आणलेला प्रस्ताव हा चक्क शिवाजी महाराजांचा

Saturday, November 24, 2012

इंदू मिलसाठी रिडल्स सारख्या आंदोलनाची गरज



आंबेडकरी जनतेने बाबासाहेब आंबेडकराच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी चैत्यभूमीलगत असलेल्या  इंदू मिलच्या  जागेची  महाराष्ट्र व केंद्र सरकारकडे  मागणी करून बराच कालावधी झालेला आहे. या इंदू मिलच्या जागेसाठी प्रसंगी अनेक संघटना, पक्ष व व्यक्तींनी आंदोलनसुध्दा  केलेले आहेत. तरीही केंद्र व

Friday, November 23, 2012

आंबेडकरी विचारधारेचा राजकीय अन्वयार्थ



राजकीय सत्तेचा अभाव हा दलित व समग्र कष्टक-याची गुलामगिरी नष्ट करण्यातील मोठा अडथळा आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले होते. म्हणूनच दलितांच्या आर्थिकसामाजिक व सांस्कृतिक मुक्तीसाठी अंतिमत: राजकीय सत्ता हस्तगत करण्यास बाबासाहेब सांगतात. असे करतानाच ते आपल्या दलित बांधवांना समजाऊन सांगतात कीसांसदीय निवडणुकाना  आपल्या 

Monday, November 19, 2012

मदर बॉक्सर- मेरी कोम

एरवी काय किंमत असते तुमच्या संघर्षाला.? गरिबीतून बाहेर पडण्याचा, खेळून नाव कमावण्याचा, जिंकण्याचा जो संघर्ष मी केला तो या देशात अनेक जण करतात. मात्र नुसत्या संघर्षाला काही किंमत नसते. लोक सलाम ठोकतात ते तुमच्या यशाला. तुमच्या कर्तृत्वाला.!मुळात मारून, डोकी फोडून प्रश्न सुटत नाहीत, हे मला लंडन ऑलिंपिकनंतर कळून चुकलंय.! तुमच्याकडे पाहणार्‍या नजरा बदलण्याची शक्ती केवळ एकाच गोष्टीत असते - तुमचं यश. खणखणीत यश (Daily Lokmat19.11.12)

Saturday, November 17, 2012

महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गेला



बाळासाहेब एकदा एका सभेत दलित नेत्याविषयी म्हणाले होते की तुम्हाला काय भांडायचे असेल ते भांडा, चाटा, समाजाचे वाटोळे करा. नाहीतरी काय केल तुम्ही समाजासाठी?. बाबासाहेबांची भीमशक्ती वाया जात आहेच ना!. आंबेडकरी चळवळीची कालची व आजची राजकीय दुर्दर्शा व फाटाफूट बघितली तर बाळासाहेब जे म्हणाले त्यात खरेपणा होता हे कोणीही नाकारू शकणार नाही. एक आंबेडकरवादी व विश्लेषक म्हणून मला तर ते मुळातच नाकारता येणार नाही.

Tuesday, November 13, 2012

Was Lord Rama, a Bad Husband?.


Ram Jethmalani had on Thursday called Ram, the protagonist in the epic 'Ramayana', a bad husband. Jethmalani was attending the release of a book on man-woman relationship when he made the remark. Responding to a query, Jethmalani said that Ram was a bad husband as he sent his wife Sita to exile for no specific reason. "Ram was a bad husband. I don't

Saturday, November 10, 2012

दलितांचे प्रश्न अनुत्तरीतच


भारतात एकूण लोकसंख्येच्या १६.२ टक्के असलेल्या अनुसूचित जातीची संख्या १६.६६ कोटी इतकी आहे. जातीय अत्याचार व  दडपशाही हा त्यांचा मानवी हक्कावरील सर्वात मोठा हल्ला असून दलित मुख्यत: भूमिहीनता, पाणी पुरवठा, सार्वजनिक रस्ते, स्मशान भूमी आणि इतर सुविधांपासून वंचित आहेत.

आदिवासीच्या हक्कावरील सरकारी हल्ले

खरे तर आदिवासी हेच या देशाचे मूळनिवासी. खुल्या वातावरणात स्वच्छंदपने विहाराने हा त्यांचा जीवनमार्ग, जंगल हेच त्यांचे जीवन. जंगलच त्यांच्या उदनिरंवहनाचे साधन. जंगलेच त्यांचे देव. परंतु या जंगलाच्या मूळ मालकांनाच या देशातील उपरे आपला दबंगपणा दाखवून त्यांच्या मायभूमितून हाकलण्याचे षडयंत्र या देशातील सत्ताधारी करीत आहेत. कोणाच्याही भानगडीत न पडना-या, आपली

Friday, November 2, 2012

सत्ता मे कार्पोरेट जगत की दखलअदांजी


अब देश के राजपर्व (राजकीय सत्ता) मे कार्पोरेट जगत जैसे अंबानी, टाटा तथा बजाज इनकी दखलअंदाजी बढ गाई है। भारत का सर्वोच्च सदन याने राज्यसभा के सद्स्योमे उद्योगपतीयोकी भलमार है। हर पार्टी उद्योगपतियोको  उन्हें राज्यसभा और लोकसभामें भेजना चाहती है। उसके बदले में पार्टीयोंको भरपूर चंदा मिल जाता है। लेकिन इसका उलटा असर दिखना शुरू हुवा है। देश

Sunday, October 28, 2012

सत्यनारायण पूजा ही भट-ब्राम्हणाची रोजगार हमी योजना


देशात सत्यनारायणाच्या पूजेचे स्तोम सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे व बहुजनांच्या घरोघरी पसरलेले दिसते. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सत्यनारायनाचे  लोन सगळीकडे पसरले असून त्याची झळ मात्र गरिबांनाच जास्त बसत आहे. सत्यनारायणाच्या या पूजेत गरीब पूर्णपणे पोळून निघत आहे तरीही तो भीतीपोटी कर्ज काढून घरी पूजा घालतो. तर माध्यम वर्ग प्रतिष्ठेच साधन म्हणून सत्यनारायणाच्या पुजेकडे पहात असतो.

Tuesday, October 23, 2012

कोल्हापूरचा शाही दसरा हा जातीसंस्थेचे मूर्तिमंत उदाहरण


कोल्हापूर येथे दरवर्षी शाही दसरा साजरा करण्यात येतो. याला कोल्हापूरच्या राजघराण्याचा आशीर्वाद असून राजघरान्यासाठी तो प्रतिष्ठेचा मानला जातो असा समज आहे. या दस-याला काही लोक सामाजिक एकतेचा आशियाना समजतात. त्यात कोल्हापूर राज संस्थांनचे वारस असलेले  संभाजी राजे  हा सामाजिक आशय फुगउन सांगतात. दस-याचा सोहळा म्हणजे सर्व जातीधर्माना  मानाच स्थान मिळवून देणारा सण असे संभाजी राजे मानतात. वास्तविकत: जातीची चौकट अधिक मजबूत करीत त्या त्या जातीने आपल्याला पूर्वपरंपरेने नेमून दिलेले काम इमानईतबारे करीत राहण्याचा तो दर्शन सोहळा आहे. या शाही दस-यात बारा बलुतेदारांना मानाच स्थान देण्यात येते असे संभाजी राजे गर्वाने सांगतात.  पण या गर्वात जातीसंस्था जपण्याचा दर्प स्पष्ट दिसतो हे मात्र  ते सोईस्करपणे विसरलेले दिसतात.
या दसरा सोहळ्यात बक-याचा बळी दिला जातो. यात बक-याची मान कापायचा मान गायकवाड घराण्यास मिळतो. दसरा सोहळ्याची पालखी हरिजन वस्तीत नेली जाते. या सोहळ्यात वाजंत्री वाजविण्याचा मान कोरवी समाजाला देण्यात येतो तर पालखी उचलण्याचा मान भोई समाजाचा आहे. तर पूजेचा मान राजोपाध्ये या ब्राम्हण समाजाकडे आहे.यात जातीची उतरंड स्पष्ट दिसते.
सोहळ्याचा हा क्रम बघितला तर सामाजिक परिवर्तनाला यात पूर्णपणे डच्चू देण्यात आला आहे. त्या त्या जातीचा जातीनिहाय व्यवसायानुरूप या सोहळ्याची  कामे वाटून दिलेली आहे.
राजश्री शाहू महाराजांना त्या धकाधकीच्या काळात कदाचित या सोहळ्याच्या  कार्यक्रमात बदल केला नसेल. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य व परीवर्तानांच्या वैचारिक  तक्त्यात हा सोहळा कुठेही बसत नाही. त्यामुळे  शाहू महाराजाच्या विचाराच्या कोल्हापूरवासीयांनी या दसरा सोहळ्याला सामाजिक एकतेचे प्रतिक मानू नये कारण या सोहळ्यात समानतेचा साधा लवलेशही आढळत नाही.

                                                                                                                      बापू राऊत 

Thursday, October 18, 2012

Is Kejriwal a wild card in Indian politics?



Since he announced the formation ation of his political party on October 2, Arvind Kejriwal has gone on to set the political agenda, hogging headlines day after day. He has proved all those who dismissed him as a spent force, after his break with Anna Hazare, wrong.Kejriwal has shown an understanding of the popular mood among the urban middle class. The more he ups the ante against politicians, the more people love him. Such is the environment in the country that any charge, right or wrong, against any politician sticks.His first “political” act,  to take on

Wednesday, October 10, 2012

अण्णांचा गुप्त आशीर्वाद -योगेन्द्र यादव


अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या पक्षात अण्णा हजारे सामील झाले नसले तरी त्यांनी हा पक्ष स्थापन करणार्‍यांना एक मंत्र दिला आहे. हा मंत्र म्हणजे त्यांनी पक्ष स्थापण्याच्या प्रयत्नांबाबत उपस्थित केलेले काही प्रश्न आहेत. हे प्रश्न आमजनतेच्या मनातलेच आहेत. या प्रश्नांची उत्तरे देणे तसे त्रासदायक आहे, पण शेवटी अण्णांचे हे प्रश्नच या पक्षाच्या नव्या राजकारणाला योग्य दिशेने घेऊ न जाणारे आहेत. हे प्रश्न म्हणजे नव्या पक्षाला अण्णांनी दिलेला जणू गुप्त असा आशीर्वादच आहे.

Thursday, October 4, 2012

ईश्वर, धर्मबजार व माझे आस्तीकपन

ईश्वर व धर्म हे दोन असे गुळगुळीत शब्द आहेत की ज्या शब्दाविरोधात गरीब, श्रीमंत, अशिक्षित व शिक्षित सारेच बोलण्यास घाबरतात. ईश्वराविरोधात बोललो तर माझ्यावर व कुटुंबावर कोणते संकट तर येणार नाही ना?. या भीतीनेच त्यांच्या मनाची चाळन होत असते. ईश्वराविरोधात बोलण्यास बहुतांश जनता पुरती घाबरत असते. असा हा ईश्वर आहे तरी कोण?. तो दिसतो तरी कसा?. तो कसा निर्माण झाला?. या प्रश्नाच्या मुळाशी सहसा कोणी जात नाहीत. तरीही देवाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करीत काहींनी देवाला नाकारले होते. चार्वाक या प्राचीन